दोन वर्षापुर्वी वर्षी राज्यात तुरदाळीचे उत्पादन घटल्यामुळे बाजारातील मागणी व पुरवठ्याची घडी विस्कटली होती, परिणामी ऐन सणासुदीत ग्राहकांना खुल्या बाजारातून ९० ते १०० रूपये किलो दराने तुरदाळ खरेदी करावी लागली. त्यामुळे विरोधी पक्षांनी राज्य सरकारला जबा ...
नाशिक जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांमधील कार्यरत व्यापा-यांनी शेतक-यांचे सुमारे २९ कोटी रूपये थकविले असून, त्या संदर्भातील तक्रारींची दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी या बाजार समित्यांना संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे बाजार ...
नाशिक : द्वारका परिसरातील जुगार अड्डयावर भद्रकाली पोलिसानी छापा टाकला़ या छाप्यामध्ये जुगार खेळणाऱ्या सात जुगा-यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रोख रकमेसह सुमारे सव्वापाच लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्या ...
शहरातील प्लॅस्टिक कारखाने व गुदामांना लागलेल्या वाढत्या आगींच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने प्लॅस्टिक कारखाने व गुदाममालकांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारपासून शहरातील प्लॅस्टिक कारखाने व गुदामे हटविण्यासाठी विशेष मोहीम राबव ...
पूर्वभागातील वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रात टीसीएलच्या वापराअभावी गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे पत्र वावीच्या सरपंच नंदा गावडे, उपसरपंच विजय ...
शहरातील ४२६ भाजीपाला व फळविक्रेत्यांना केशवराव पटेल मार्केटमध्ये जागा पुरेशी ठरत नसल्याने भाजीपाला व फळविक्रेत्यांना पालिकेने हाजीबाबा दर्गाह अर्थात आठवडे बाजारात जागा देण्याची कार्यवाही नगरपालिकेने केली आहे. ...
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक रिंगणातून दोन उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता नाशिकमधून विधान परिषदेसाठी तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेस पुरस्कृत म्हणून चर्चेत असलेले ज्ञानेश्वर गायकवाड यांनी व देवळा आघाडीचे अपक्ष उमेदवार अ ...
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आणि सततच्या नापिकीला कंटाळून नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, दिंडोरी, सिन्नर आणि नांदगाव तालुक्यात पुन्हा तीन शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याच्या धक्कादायक घटना पुढे आल्य ...