पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने चार दिवसांत वर्षानुवर्षे मुख्य रस्ता गिळंकृत केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई केली. यात सुमारे २५० पेक्षा जास्त अतिक्रमणे हटविली आहेत. शहराच्या अन्य भागात ही मोहीम कधी सुरू होईल, हे सांगता येत नाही. अचानकपणे मोहिमेचे नियो ...
निफाड तालुक्यातील करंजगाव येथे सोमवारी (दि. ७) संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मेंढपाळाचा ५ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाच्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त क ...
पंचायतराज व्यवस्थेमध्ये ग्रामपातळीवरील जिल्हा परिषद शाळांचे पालकत्व ग्रामपंचायतीकडे दिले आहे. ग्रामपंचायती शाळांच्या विकासाबरोबरच शाळांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवतील म्हणून राज्यकर्त्यांनी ही व्यवस्था केली आहे. ...
शहरातील उड्डाणपुलाखाली, विविध सिग्नल्स तसेच रस्त्यांवर भिकाºयांची संख्या गत काही दिवसांत चांगलीच वाढली होती़ एकाच ठिकाणी राहून तिथेच सर्व विधी उरकून शहराच्या अस्वच्छतेत भर घालणाºया तसेच वाहनधारक व नागरिकांकडून भीक मागणारे, पैसे न दिल्यास गाडीस नुकसान ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून बीएससी विज्ञान द्वितीय वर्गाचा लेखाकृती बीजगणिताचा पेपर आदल्या दिवशी मिळवून सोशल मीडियाद्वारे प्रसारित करणारे शहरातील कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील आयटीच्या दोघा विद्यार्थ्यांना ...
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने युती घोषित केली नाही, परंतु कोणाबरोबर राहायचेही घोषित केलेले नाही. शिवसेना उमेदवाराबरोबर काही मतदार तर काही थेट विकास आघाडीचे परवेज कोकणी यांच्याबरोबर असून, त्यामुळेच सोयीने निर्णय घेण्यासाठीच भाजपा भूमिका स्पष्ट करीत ...
महाविद्यालयास असलेल्या सुट्या व कुटुंबीय परगावी गेल्याची संधी साधून मित्रांसमवेत कश्यपी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या सिडकोतील वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि़६) सायंकाळच्या सुमारास घडली़ प्रशांत प्रभाकर तायडे (२०, फ्लॅट नंब ...
आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली त्यावेळी महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना ९० दिवसांत कामकाजात सुधारणा करण्याचा अल्टीमेटम आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला होता. महापालिकेत आयुक्तांच्या कारकीर्दीला येत्या बुधवारी (दि. ९) नव्वद दिवस पूर्ण होत असून, त् ...
विद्यापीठातील कंत्राटी कामगारांच्या उपोषणादरम्यान, एकामागून एक आंदोलकांची प्रकृती खालावल्याने सरकारने या आंदोलनाचा धसका घेतला आहे. भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप यांनी पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार विद्यापीठाचे कुलसचिव कालिदास चव्हाण यांच्यासह सोमवारी ( ...
कारगिलची शौर्यगाथा पाहताना सैनिकांच्या साहसाचे दर्शन घडते. आपल्या प्राणाची पर्वा न करता भारतीय सैनिक हिमालयाच्या टोकावर जवळपास १८ हजार फुटांवरील सीमेवर रात्रं-दिवस उणे ४० ते ५० अंश सेल्सिअस तपमानात डोळ्यात तेल घालून मृत्यूशी झुंज देत असतात. ...