प्रत्येक राशीच्या माणसाचा स्वभाव, गुण-अवगुण याची विविध उदाहरणाद्वारे माहिती देत मंगेश पंचाक्षरी यांनी उपस्थित श्रोत्यांना खिळवून ठेवले. दत्तमंदिरोड शाळा क्रमांक १२५ च्या मैदानावर नाशिकरोड-देवळाली व्यापारी बॅँकेच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘र ...
सध्या लग्नसराईचे दिवस आहेत़ वर-वधूचे कुटुंबीय विवाहाचे आमंत्रण देण्यासाठी जात असताना अपघात होऊन मृत्यू झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर ‘विवाहपत्रिकांऐवजी सोशल मीडियाचा वापर करा’ ही चळवळ सुरू आहे़ ...
एखाद्या व्यक्तीने खूप संपत्ती मिळविली म्हणजे तो सुखी झाला, असे मुळीच नाही. पैसा हे सुख-समाधानाचे साधन अजिबात नाही. त्यामुळे पैसा आला की सुख मिळेल असा गैरसमज समाजाने दूर करायला हवा, असे मत अर्थशास्त्राचे अभ्यासक विनायक गोविलकर यांनी व्यक्त केले. ...
वडाळागावातील रेशन दुकानांवर हाताचे ठसे जुळविण्यासाठी आणि रेशन घेण्यासाठी महिला वर्गाच्या तळपत्या उन्हात लांबच लांब रांगा लागत आहेत. ऐन उन्हाळ्यात अशाप्रकारे रांगेत उभे राहावे लागत असल्याने नागरिकही त्रस्त झाले आहेत. ...
कर्म हे जीवनाचे अविभाज्य जिवंतपणाचे लक्षण आहे. त्यामुळे कर्म हे अटळ आहे. कितीही प्रतिकूल परिस्थिती, संकटे, दु:ख, आघात झाले तरी कोणीही कर्माचा त्याग करू नये, असे प्रतिपादन पुण्याच्या श्रुतीसागर आश्रमाचे आचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले. ...
रोगप्रतिकारक शक्ती विकसित होईपर्यंत नवजात बालकांना विविध आजारांचा धोका असतो. त्यामुळे माता-बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. नवजात बालक व त्यांच्या मातांना वेळोवेळी लसीकरण दिल्यास विविध आजारांपासून प्रतिबंध होऊ शकतो आणि ते सुदृढ निरामय राह ...
नाशिकरोड रेल्वेस्थानक आवारात रेल्वे प्रशासनाकडून रिक्षा रॅकमध्येच खासगी प्रीपेड प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी बॅरिकेड्स लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाला रिक्षा युनियनने तीव्र विरोध ...
येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे ‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमांतर्गत ११ ग्रंथपेट्या सॅनफ्रॅन्सिस्कोला रवाना झाल्या आहेत. या उपक्रमाच्या समन्वयक म्हणून अश्विनी कंठी काम पाहत आहेत. त्यांच्या पुढाकाराने योजनेचा प्रारंभ होऊन वाचकांपर्यंत मराठी ग्रंथसंपदा ...
उन्हामुळे दिवसेंदिवस उष्णतेच्या झळा वाढत चालल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. मनुष्य पिण्याच्या स्वच्छ पाण्याची कुठूनही सोय करू शकतो; परंतु तहान भागवण्यासाठी पशू-पक्ष्यांना सहजतेने पाणी उपलब्ध होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसने श ...
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कामकाजाबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. ...