नाशिक : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी २०२१ मध्ये ओबीसींची जनगणना करण्याच्या घोषणेचे स्वागत करून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी आगामी निवडणुका लक्षात घेऊन हा फक्त चुनावी जुमला ठरू नये तर सदर जनगणना ही क ...
नाशिक : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यात प्रथम क्रमांकावर असलेल्या नाशिक जिल्ह्णाला शनिवारी (दि.१) मुंबईत झालेल्या कार्यक्रमात मुख्य सचिव डी. के. जैन, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक धनंजय माळी यांच्य ...
खामखेडा : येथील प्रशांत साहेबराव बोरसे (२६) या तरुणाचा शनिवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास स्वाइन फ्लूने नाशिक येथे उपचारादरम्यान निधन झाले. प्रशांत खामखेडा येथील प्रगतिशील शेतकरी साहेबराव रामा बोरसे यांचा एकुलता मुलगा होता. तीन दिवसांपूर्वी तब्य ...
नाशिक : चार वर्षांपूर्वी राज्यातील सत्तांतरात व त्यातही नाशिकमधून तीन आमदार, एक खासदार निवडीत महत्त्वाची भूमिका बजावण्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाची सत्ता स्थापन करण्याचे श्रेय आपल्याकडे घेणाऱ्या जिल्ह्यातील कथित नेत्यांपैकी एकाचीही म ...
नाशिक : जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ गजानन एम़ होले (५७) यांचे शनिवारी (दि़१) सकाळी निधन झाले़ कर्करोगाने ग्रस्त असलेल्या होले यांच्यावर गत काही महिन्यांपासून उपचार सुरू होते़ त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई असा परिव ...
आझादनगर : मनपाच्या निधीतुन शहरात झालेली विकासकामे कागदोपत्री दर्शवित लाखो रुपयांचे देयके सादर करणाऱ्यांविरुद्ध मनपा प्रशासन काय कारवाई करेल याचा खुलासा मनपाने येत्या ७ सप्टेंबर पर्यंत जाहीर न केल्यास महानगरपालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंद ...
अपयशी व्यक्तींना जगात कोणीही ओळखत नाही. परंतु यशस्वी व्यक्तींना इतिहासही लक्षात ठेवतो, त्याचप्रमाणे उद्योग क्षेत्रातही नव उद्योजतांना आपले स्थान निर्माण करायचे असेल तर त्यांच्यामध्ये यशस्वी होण्याची जिद्दच असायला हवी, उद्योगात यशस्वी होण्यासाठी पैशाप ...
मालेगाव : पंतप्रधान आवास योजनेची माहिती देण्यासाठी येथील महापालिकेच्या सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महापौर रशीद शेख हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मनपा आयुक्त संगिता धायगुडे, स्थायी समिती सभापती जयप्रकाश बच्छाव, व्हीआ ...
सन २०११ साली सामाजिक आणि आर्थिक जनगणना जातवार करावी अशी आमची मागणी होती. यासाठी तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांनी केंद्रातील ओबीसी नेते व ओबीसी खासदारांना एकत्र करून जातवार जनगणनेसाठी प्रयत्न केल्यामुळे सन २०११ ची १५ वी जनगणना जातनिहाय करण्याचा निर्णय ...