नाशिक : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने ९० दिवसात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल न केल्याने पुणे सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि़१४) संशयित अमोल काळे, अमित दिगव ...
निवडणूकप्रक्रिया पारदर्शी व निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या प्रत्येक कार्यक्रम, उपक्रमात वेळोवेळी राजकीय पक्षांना सामावून घेण्याची भूमिका घेतली जात असली तरी, राजकीय पक्षांची उदासीनताच नेहमीच स्पष्ट झाली आहे. प्रारूप मतदारयाद्या राजकीय प ...
राज्यात गाजलेल्या कोट्यवधी रुपयांच्या सुरगाणा धान्य घोटाळ्यानंतर लगेचच इगतपुरी तालुक्यातील वाडीव-हे येथे रेशनचा तांदूळ पकडल्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी खासगी २४ व्यक्तींविरुद्ध मोक्कान्वये कारवाई केली होती. त्यातील काही आरोपी अद्यापही पो ...
बागलाण व मालेगाव तालुक्यातील गावांना जिल्हा नियोजन विभागांच्या माध्यमातून जनसुविधा योजनेंतर्गत सुमारे ३ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी माहिती दिली. ...
मोठ्या प्रमाणात चाळीत साठवणूक केलेला उन्हाळ कांदा शिल्लक असून, कांद्याच्या कोसळलेल्या बाजारभावामुळे अनेक शेतकरी कुटुंबातील सदस्यांमध्ये वादविवाद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे शिल्लक असलेल्या उन्हाळ कांद्याला १०००रुपये प्रतिक्विंटल अनुदान द ...
आगामी लोकसभा व त्यानंतरच्या निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर करून मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शी पद्धतीने राबविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या यंत्राची प्रत्यक्ष कार्यपद्धती समजावी, यासाठी शुक्रवारपासून (दि. १५) ते दि. १९ डिसेंबरपर ...
शहरी भागात वास्तव्य करून ऐश आरामात आपले जीवन जगत असतानाही विकासापासून कोसो मैल दूर असलेल्या तळागाळातील आदिवासी बांधवांना मदतीचा हात देऊन साई दत्त संस्थान व बीएमडब्ल्यू ग्रुपने सामाजिक आदर्श निर्माण केला आहे. ...
पाथरे : राज्यातील विद्यार्थ्यांना दहावीनंतरचे करिअर निवडण्यासाठी तसेच त्यांच्यामधील अभिरूची आणि अभिक्षमता समजावी, यासाठी राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांतून घेण्यात येणारी ‘कलचाचणी’ हा उपक्रम यंदा महाकरिअर मोबाईल अॅपद ...