नाशिक : महापालिकेच्या महासभेत बससेवा चालविण्यासाठी परिवहन समिती स्थापन करण्याची चर्चा करून प्रत्यक्षात मात्र बस कंपनी स्थापन करण्याचा ठराव प्रशासनाला पाठविण्यात आला. महासभेच्या या कृतीला आव्हान देणारी तीन नगरसेवकांची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्य ...
चांदवड - महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या संरक्षीत शेती योजनेंतर्गत शेडनेट उभारणी करताना पुरवठादाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरविल्यामुळे शेतीपिकाचे सुमारे १३ लाख रु पयांचे नुकसान झाल्याचा आरोप करत नुकसान झालेल्या शिमला मिरची पिकाचा वस्तुनिष्ठ पंचन ...
अवर्षणप्रवणग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणार्या देवळा तालुक्याच्या पुर्व भागात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्याचा प्रश्न बिकट झाला असुन पशुधन सांभाळणे कठीण होऊन बसले आहे. शासनाने या भागात ठिकठिकाणी चारा छावण्या उभाराव्यात अशी मागणी शेतकर्यांकडुन ...
मे महिन्याला सुरुवात होऊन आठ दिवस झाले असून, आता शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबर चाराटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. आता बºयाच शेतकºयांकडे अल्प चारा असल्यामुळे चारा संपला आहे. विकतचा चारा विकत घेऊन जनावरे सांभाळणे मुश्कील झाले आहे. ते ...
सिन्नर : परीक्षा आटोपून निकाल लागल्यानंतर मुलांचे आकाश मोकळे झाले आहे. त्यामुळे रोज शाळेत जायची कटकट संपल्याने निरागसपणे ही मुले त्यांच्या वयातील विविध खेळांचा निखळ आनंद घेतानाचे चित्र आहे. ...
मानोरी : दुष्काळी स्थितीमुळे पिण्याचे पाण्याचे हाल होत असतानाच शेतकऱ्यांना डाळिंबबागाही जगवणे अवघड होऊन बसले आहे. भूजल पातळीत सातत्याने घट होत असताना विहिरीत दररोज पाण्याचा साठा करून ४२ अंश इतक्या तापमानात डाळिंबाच्या बागा जगविणे आवाक्याबाहेर झाल्यान ...
विरगाव : बागलाण तालुक्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व पाणीटंचाईची झळ नागरिकांसमवेत वन्य प्राणी व पशुपक्षांनाही बसतांना दिसून येत आहे. याचीच दखल घेत तालुका प्रहार संघटनेने वन्य प्राणी व पशुपक्षांसाठी औंदाणे (ता.बागलाण) येथील सुकड नाला परिसरात एक छोटेसे ...