मालेगाव शहरातील सरदार चौकात रस्त्यावरील राज्य राखीव दलाच्या जवानांसाठी ठेवण्यात आलेली अतिक्रमित पोलीस चौकी व जुनी रुग्णवाहिका महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटवून मार्ग मोकळा केला आहे. ...
महाराष्टÑातील शेतकऱ्यांच्या समस्या सर्वश्रुत आहेत. तथापि, त्यासाठी त्यांना व्यावसायिक आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण देण्याची गरज लक्षात घेऊन महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सने आता शेतकऱ्यांतून उद्योजक घडविण्याची तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत राज्यातील १११ ...
ब्राह्मणगाव येथील पुलाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून पावणे दोन लाख रु पयांचा ऐवज जप्त केला. पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून दोन फरार आहेत. ...
क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीची निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अॅड. गजेंद्र सानप यांनी मंगळवारी (दि.१८) घोषणा केली. संस्थेच्या अध्यक्षपदासह ४ पदाधिकारी, ६ विश्वस्त व १९ तालुका संचालक अशा एकूण २९ जागांसाठी येत्या २० जुलै रोजी ...
आदिवासी भागातील विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी व कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आलेल्या आदिवासी क्षेत्रविकास आढावा समितीने मंगळवारी पेठ तालुक्याचा दौरा करून विविध शासकीय विभागांना भेटी देऊन माहिती जाणून घेतली. ...
शालेय विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास शासनाच्या शिक्षण व क्रीडा विभागाकडून देण्यात येणाऱ्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदानाच्या धनादेशाचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे व बांधकाम सभापती मनीषा पवार यांच्या हस्ते वारसांना वाटप करण्य ...
जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शिक्षणाचा दर्जा उंचविण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षकांची असून, जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना व वर्गांच्या गुणवत्तेचा आढावा घेण्यासाठी यापुढे फाइव्ह स्टार पद्धतीने मूल्यांकन करण्यात येणार आहे, त्यासा ...
राज्य सरकारने जिल्हा परिषदेची शाळा सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर नाशिक जिल्हा परिषदेच्या १३८८ शिक्षकांच्या बदल्या केल्या असून, बदली झालेल्या शिक्षकांना तत्काळ नेमणुकीच्या जागेवर सोडून नियुक्तीच्या ठिकाणी हजर करून घेण्यात आले असले तरी, बदलून आलेल्या श ...