सटाणा : येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात तालुका विधी सेवा प्राधिकरण व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत २२४४ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून पक्षकार ,बँका ,ग्रामपंचायत यांच्या तडजोडीतून १ कोटी ४६ लाख ५८ ...
नामपूर : येथील उन्नती संस्थेच्या अलई माध्यमिक विद्यालयात लोकसहभागातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यात गणवेश, वह्या, पुस्तके, पेन्सिल , पेन , कंपासपेटी आदि साहित्याचा समाावेश होता. ...
नामपूर : महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्र मांतर्गत महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ सटाणा संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय नवे रातीरची राष्ट्रीय ... ...
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यर्थ्यांसाठी राज्य शिक्षण मंडळाने बुधवारपासून (दि.१७)पुरवणी परीक्षेचे आयोजन केले आहे. त्यानुसार १७ ते ३० जुलैदरम्यान दहावी व १७ जुलै तर ३ आॅगस्ट ...
शहरी भागासह जिल्ह्यातही स्वाईन-फ्ल्यू या आजाराने डोके वर काढले आहे. या सात महिन्यात जिल्ह्यात तब्बल ३५ व्यक्ती या आजाराने दगावल्याने या आजाराची स्थिती गंभीर होत चालल्याचे दिसून येते ...
विधानसभेच्या निवडणुकीला काहीसा अवकाश असला, तरी तिकिटेच्छुकांच्या खटपटींना प्रारंभ होऊन गेला आहे. यातही सत्ताधारी भाजपच्या आमदारांसमोरच स्पर्धकांचे आव्हान उभे ठाकल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही स्पर्धा विद्यमानांसाठी केवळ कसोटीची नसून, पक्षासाठीही संभाव ...
मालेगाव तालुक्यात दमदार पाऊस झाला नसल्यामुळे ग्रामस्थांना पावसाळ्यातदेखील पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. लोकप्रतिनिधींनी पाण्याचे महत्त्व जाणून पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले. ...
देशभरात विरोधी वातावरण असल्याचा समज असतानाही भाजपलाच बहुमत मिळाल्याने धक्का बसलेल्या विरोधकांनी भाजपकडून ईव्हीएम हॅक करण्यात येत असल्याचा दावा केला आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे. मात्र, २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाश ...
त्र्यंबक तालुक्यातील वरसविहीर ते बोरीपाडा रस्त्याच्या झालेल्या कामाचे बिल काढून फसवणूक प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रूपांजली माळेकर यांनी केलेल्या मागणीप्रमाणे चौकशी समितीने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आहे. ...