अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेसाठी नाशकातील महाविद्यालयांमध्ये शनिवारी दिवसभर प्रवेशासाठी झुंबड उडाली होती. शुक्रवारी (दि. १२) पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर शनिवारपासून प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रियेस प्रारंभ झाला. पहिल्या यादीत कला, वाणिज्य, विज्ञान व ...
शहरासह परिसरात पावसाने विश्रांती घेतली असून, मागील तीन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला नसून शनिवारी (दि.१३) सायंकाळच्या सुमारास पावसाने शहरात हजेरी लावली. ...
आषाढ महिन्याला सुरुवात झाली असली तरी गणेशभक्तांना वेध लागलेय ते गणेशोत्सवाचे! अवघ्या महिनाभरावर आलेल्या गणेशोत्सवासाठी गणरायाची ना ना रूपे साकारण्यास प्रारंभ झाला आहे. दुसरीकडे महापालिकेच्या वतीनेही तयारी सुरू झाली ...
चोरी करण्याच्या इराद्याने महात्मानगर परिसरात घरफोडीचे साहित्य बाळगून मध्यरात्रीच्या सुमारास फिरणाऱ्या एका संशयित सराईत गुन्हेगारास गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने शहरात टायर्ड बेस मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. आता त्याचे ‘महामेट्रो निओ’ असे नामकरण करण्यात आले असून, हा प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यासाठी खास तयारी सुरू असून, शहरवासीयांसाठी लवकर ...
शहर स्मार्ट करण्यासाठी करण्यात आलेल्या करारानुसार महापालिकेची कोणतीही मिळकत स्मार्ट सिटी कंपनीकडे हस्तांतरित करण्यात येणार नाही तसेच महापालिकेच्या मिळकतीवर जे काही उत्पन्न मिळेल ते याच पालकसंस्थेच्या मालकीचे असेल असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले असताना ...
आषाढी एकादशीनिमित्ताने पंचम निषादतर्फे दरवर्षीप्रमाणे ‘बोलावा विठ्ठल’ या अभंग संध्येचे आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात गायक व्यंकटेश कुमार, सावनी शेंडे आणि जयतीर्थ मेवुंडी यांच्या कर्णमधुर स्वरातील भक्तिगीतांचा स्वरसाज अनुभवण्याची संधी या कार्यक्रमा ...
राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार शनिवारी (दि.१३) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हाभरात १४ हजार ७५७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यामध्ये १२ हजार ४२७ दावे दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वत ...
वर्तमानात मानवतेचं आणि महापुरु षांच्या विचारांचं अवमूल्यन होत आहे. अशा परिस्थितीत आलेल्या ‘भीमक्रांतीचे पडघम’ यासारख्या काव्यसंग्रहामुळे मानवतेचे मूल्यात्मक जागरण घडविण्याचे अत्यंत मोलाचे कार्य होणार असल्याचे प्रतिपादन साहित्यिक प्रा. गंगाधर अहिरे या ...
दिवाना हुवा बादल..., तेरा मेरा प्यार अमर..., देखा मैने देखा एक सपना..., हमने सनम को खत लिखा..., एक प्यार का नगमा हैं... अशा एकापेक्षा एक सरस गाजलेल्या हिंदी चित्रपटांमधील लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या आवाजातील गीतांच्या गायनाने नाशिककरांची संध्या ...