यंदा अतिवृष्टी आणि महापुरामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील उद्ध्वस्त झालेल्या पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी पंचवटी कारंजा येथील गुरु दत्त शैक्षणिक सामाजिक कला व क्रीडा गणेशोत्सव मित्रमंडळाने सामाजिक योगदान म्हणून ५१ हजार रुपयांचा मदत निधी ...
दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि रा. सु. गवई यांचे विश्वासू सहकारी दलितमित्र डॉ. एस. जी. ओहोळ (८६) यांचे बुधवारी (दि.२८) सकाळी ७.३० वाजता अकस्मात निधन झाले. ...
निवडणुका आल्या की मतदारांना रिझवण्यासाठी इच्छुकांचे प्रयत्न सुरू होतात. सिडकोत एका इच्छुकाने कसमान्देश म्हणजेच खान्देशी मतदारांना आकर्षित करण्यासाठी साऱ्यांनीच आपले नातेगोते शोधण्यास प्रारंभ केला असून, एका उत्साही भाजपा इच्छुकाने तर चक्कफलक लावल्याने ...
महाकवी कालिदास कलामंदिरासाठी तयार करण्यात आलेली सुधारित नियमावली विरोधाभासाने भरलेली आणि रंगकर्मी व नाट्यक्षेत्रासाठी घातक आहे. नूतनीकरणाच्या वर्षपूर्तीनंतर त्यातील अनेक नियम हे अत्यंत चुकीचे असल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे येत्या महासभेत आणि स् ...
कलाकार हा मुळातच संवेदनशील असतो. समाजातील संकटकाळी मदतीला धावून येतो. सांगली, कोल्हापूर येथील महापुराने तेथील हजारो माणसांच्या उद््ध्वस्त संसारांना हातभार लावण्याच्या इराद्याने नाशिकच्या चित्रकार, शिल्पकारांनी मांडलेल्या त्यांच्या कलाकृतींच्या प्रदर् ...
गोदाघाटावरील अनेक पुलांची दुरवस्था झाली आहे. दरम्यान मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव येथे असलेला ब्रिटिशकालीन पूल लवकरच इतिहास जमा होणार असून, त्याजागी जवळपास एक कोटी २९ लाख रुपये खर्च करून नवीन पूल बांधण्यात येणार आहे. ...
गायकाने संगीतकाराच्या भावना उतरविण्याच्या प्रयत्नातून योग्य वापर केल्यास गायनातून भावना प्रकटतात. त्यासाठी संगीतकार आणि गायक यांनी मिळून गाण्याचा संसार रचणे गरजेचे असल्याचे अधोरेखित करतानाच लेखिका व चित्रपट संगीत अभ्यासक मृदुला दाढे-जोशी यांनी मदन मो ...
विजेचा वाणिज्य वापर करून साडेतीन लाख रुपये जादा वीज वापराचे भरण्यास नकार देणाऱ्या पांजरापोळ संस्थेने तब्बल २२ वर्षे वीज मंडळाच्या विरोधात न्यायालयीन लढा देऊनही पदरी अपयश पडले असून, जिल्हा न्यायालयात यासंदर्भात सुरू असलेल्या दाव्याचा नुकताच निकाल लागू ...
विघ्नहर्ता गणरायाचा मोठा उत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवात कोठेही कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी पोलीस प्रशासनाकडून घेतली जात आहे, ...
राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या संगणक परिचालकांना कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, राज्य शासनाच्या निधीतून १५ हजार किमान वेतन द्यावे, थकलेले मानधन तत्काळ द्यावे आदी महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी नाशिक तालुक्यातील संगणक परिचालकांनी बुधवारी एकदिवसीय धरणे आंदो ...