औद्योगिक क्षेत्रावर आर्थिक मंदीचे संकट घोंगावत असल्याने उद्योजक धास्तवले आहेत. वर्कलोड कमी झाल्याने कामगार कापतीबरोबरच खर्च कमी करण्यावर भर दिला जात आहे ...
'सबका विश्वास योजने’अंतर्गत वारसा विवाद निवारण प्रक्रियेनुसार सर्व श्रेणीतील प्रलंबित प्रकरणांत दिलासा मिळणार आहे. कोणतेही व्याज नाही, दंड नाही, फिर्यादही नाही'. संपूर्ण सूट मिळण्याबरोबरच करातदेखील मोठी सवलत मिळणार आहे. ...
गेल्या अनेक वर्षापासून बनारस, हरिद्वार, काशीच्या धर्तीवर दक्षिणेची गंगा म्हणून ओळखल्या जाणा-या गोदावरीचीही दररोज आरती केली जावी अशी मागणी केली जात होती. नाशिकचे धार्मिक महत्व लक्षात घेता पर्यटन वाढीसाठी गोदावरीची दररोज ...
पेठ- विविध प्रकारच्या गुणदर्शक सौंदर्यस्पर्धा हया केवळ शहरी स्पर्धकांची मक्तेदारी होऊ नये यामध्ये ग्रामीण व आदिवासी भागातील मुलीनांही व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने सुरू केलेल्या श्रावणक्विन स्पर्धत चतुर्थी पठाडे हिने प्रथम क्र मांक मिळवला. ...
मालेगाव मध्य : राष्टÑवादी कॉँग्रेसचे मालेगाव मध्य मतदार संघातील माजी आमदार मौलाना मुफ्ती मोह्ममद इस्माईल यांनी गुरुवारी रात्री आपल्या समर्थकांसह एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष व खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत एमआयएम पक्षात प्रवेश घेतला. ...
नाशिक : शेतकऱ्यांची कर्जमाफी व तीन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या नोटबंदीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या जिल्हा बॅँकेने हाती घेतलेल्या थकबाकी वसुली मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळू लागला असून, थकबाकीदारांना तगादा लावून वसुली करण्याबरोबरच कायदेशीर मार्गाचा अवलं ...
नाशिक : जिल्ह्यात आॅगस्टअखेर सरासरीच्या १२२ टक्के पर्जन्यमान झालेले असले तरी, गेल्या वीस दिवसांपासून पावसाने मारलेली दडी व उष्णतेत झालेली वाढ पाहता, खरिपाची पिके धोक्यात आल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. जिल्ह्यात खरिपाच्या १०४ टक्के पेरण् ...