दिंडोरी - पेठ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या दोन दिग्गज माजी आमदारांनी माघार घेतल्याने शिवसेनेच्या उमेदवाराने सुटकेचा नि:श्वास सोडला ...
कळवण विधानसभा मतदारसंघातून माघारीच्या अखेरच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार व भाजपचे सुरगाणा तालुकाध्यक्ष रमेश थोरात यांनी माघार घेतल्याने रिंगणात ६ उमेदवार उतरले असून, मतदारसंघात खऱ्या अर्थाने चौरंगी लढत होणार आहे. ...
पावसामुळे शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, पावसाळा संपत आला तरी शहरातील बहुतांशी भागात हीच अवस्था आहे. महापालिका आज-उद्या खड्डे बुजेल म्हणता म्हणता तीन महिने लोटले तरी अनेक भागात खड्डे जैसे थे असून, आता महापालिका अपघातांची वाट बघत आहे का ...
प्लॅस्टिक प्रदूषणाच्या निमित्ताने भूतलावर तिसरा राक्षस तयार झाला आहे. या राक्षसाचा नायनाट करण्यासाठी देव येणार नाही, तर मानवानेच वध करून होणारे प्रदूषण वाचवावे, असे आवाहन कैलास मठाचे अध्यक्ष स्वामी संविदानंद सरस्वती यांनी केले. ...
मुंगसरे, दरी, मखमलाबाद परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने कहर केला असून, शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने ओढून नेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. ...
नवरात्रोत्सवात दुर्जनांच्या विनाशासाठी दुर्गा माता, कालिका मातेची तर अज्ञानाचा अंधार दूर सारून ज्ञानाची प्रकाशज्योत दाखविण्यासाठी सरस्वती मातेच्या पूजनासह नऊ दिवस केलेल्या उपवासांची मंगळवारी (दि.८) विजयादशमी तथा दसरा सणाने सांगता होणार आहे. ...
दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने या मुहूर्तावर सोने खरेदीला विशेष महत्त्व आहे. गेल्या वर्षी राज्यावर दुष्क ाळाचे सावट असतानाही शहरातील सराफ बाजारात दसऱ्याच्या मुहूर्तावर जवळपास ३५ ते ४० कोटींची उलाढाल झाली होती. ...
नर्मदालयच्या माध्यमातून आदिवासी भागातील मुलांसाठी शिक्षणाचे आणि आरोग्याचे काम करताना आपल्याला सरकारी अनुदान मिळाले असते, परंतु त्यासाठी प्रयत्नच केला नाही. ...