मेशी : देवळा येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची बैठक मालेगाव तालुका सहसंयोजक प्रज्ञा खैरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना खैरे यांनी सांगितले की एक मिनिटांपूर्वी जोडलेला कार्यकर्ता आणि एक व ...
मेशी : देवळा तालुक्यातील मेशी येथील जनता विद्यालय आणि उच्च विद्यालयातील नववीचा विद्यार्थी गौरव आहिरे याने विज्ञान शिक्षक आर. बी. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक हिरवा राज्य महामार्ग हे उपकरण तयार करून जिल्हास्तरीय इन्स्पायरड अवार्ड योजने अं ...
मकरसंक्रांतीला शहराचे किमान तापमान १३.४, तर कमाल तापमान २५.९ अंशावर होते; मात्र दुसऱ्याच दिवशी गुरुवारी पारा थेट ९.८ अंशावर घसरला. थंडीची तीव्रता वाढण्यास सुरूवात झाली. शुक्रवारी (दि.१७) शहराचे किमान तापमान ६ अंशांपर्यंत खाली घसरल्याने नाशिककर गारठले ...
जायखेडा : जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरून बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागात विक्र ी करणाऱ्या दोन दुचाकी चोरांना जायखेडा पोलिसांनी सापळा रचून शिताफीने अटक केली. ...
‘खाकी’ वर्दी अंगावर घेत कर्तव्य बजावण्यासाठी सतत रस्त्यांवर राहणा-या पोलिसांना चांगल्या दर्जाची निवासस्थानेदेखील सरकारकडून उपलब्ध होत नसल्याने पोलीस दलात तीव्र नाराजी आहे; मात्र कायद्याचे बंधने असल्याने नाराजी कुणीही उघडपणे बोलून दाखवित नाही. ...
पेठ -तालुक्यातील शिराळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दप्तर मुक्त शनिवार हा उपक्र म इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरला असून शालेय बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्र म राबवले जात आहेत. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील घोटी, वाडिव-हे, टाकेद, व गोंदे दुमाला येथील आठवडे बाजारांच्या धर्तीवर पन्नास वर्षानंतर पहिल्यांदाच साकुर येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या संकल्पनेतून दर रविवारी आठवडे बाजार भरणार आहे. ...
त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सव समाधी स्थळाची महापुजा पहाटे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाल्यानंतर यात्रोत्सवाला प्रारंभ झाला. ...
राष्टÑीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत नाशिक महापालिका क्षेत्रात सुमारे दीड लाख बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात आला असून, उर्वरित चार लाख बालकापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. ...
राज्यातील जनतेला अवघ्या दहा रूपात जेवण देण्याच्या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘शिवभोजन थाळी’ योजनेला येत्या २६ रोजी राज्यात प्रारंभ होत आहे. गरजू लोकांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचावा यासाठी थाळी घेणाऱ्या प्रत्येकाची नोंददेखील ठेवली जाणार आहे. ही न ...