कोरोनामुळे घातली गेलेली शहरबंदी आता उठू लागली असली तरी त्याचा अर्थ धोका टळला आहे असा नाही. आता संपर्क वाढणार तसा संसर्गही वाढण्याची शक्यता नाकारता येऊ नये. हे टाळायचे असेल तर स्वत:लाच स्वत:च्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी लागेल. अन्यथा ‘पुनश्च हरिओम’ क ...
कोरोना विषाणू संसर्गामुळे १५ जूनला शाळा सुरू होतील की नाही हे अनिश्चित असले तरी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पाठयपुस्तके मिळणार आहेत. ...
स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा घोटी येथील कळसूबाई मित्रमंडळाच्या वतीने साजरा करण्यात आला. शिवरायांच्या आयुष्यातील अखंड सावधानता हा महत्त्वाचा गुणच कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशाला जिंकण्याची स्फूर्ती देईल, असे मत मंडळा ...
मालेगाव शहरात कोरोना नियंत्रणात येत असतानाच द्याने भागात मात्र कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज सकाळी आलेल्या अहवालात द्यानेतील दहा पैकी सहा बाधीत मिळून आले आहेत. आज सकाळी नऊ वाजता ३६ जणांचे तपासणी अहवाल आले. त्यात दहा बाधीत मिळून आले, तर २६ अहवाल निगेटिव् ...
सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरात बुधवारी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या जोरदार तडाख्यामुळे धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर वीज तारा तुटल्याने व विजेचे खांब कोसळल्याने कणकोरीसह पाचगाव नळपाणी पुरवठा योजना चार दिवसांपासून ठप्प झाली आहे. ...
कोरोना संसर्गाच्या पाशर््वभूमीवर मालेगाव येथे बंदोबस्तावर असणार्या नाशिक ग्रामीण पोलीस दलातील सुमारे ५० पोलीस कर्मचाऱ्यांना मुसळगाव येथील इंडियाबुल्सच्या वसतिगृहात क्वॉरेन्टाईन करण्यात आले आहे. चौदा दिवसांचा कालावधी संपल्यावर हे कर्मचारी आपापल्या घरी ...
राजापूर परिसरात रोहिणी नक्षत्राच्या हजेरीने शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे. रिम झिम पाऊस झाल्याने शेतकरीवर्ग खरीप हंगामासाठी मशागतीच्या कामांत व्यस्त असल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. ...