बुधवारी झालेल्या चक्रीवादळामुळे दिंडोरी तालुक्यातील जानोरी परिसरातील शेतकऱ्यांचे पॉलिहाउस व नेटहाउसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, द्राक्षबागा भुईसपाट झाल्या. त्यामुळे कृषी विभागाकडून पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. ...
बागलाण तालुक्यातील भाक्षी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येत असलेल्या शरदनगर परिसरात अवघ्या तीन महिन्यांपूर्वी कॉँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा झालेल्या पावसामुळे उघडकीस आला आहे. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप ग्राम ...
यंदा कोरोना व नैसर्गिक आपत्तीने कैऱ्यांना मोठा फटका बसल्याने बाजारात लोणच्याच्या कैºयांची आवक घटली आहे. परिणामी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असणाºया लॉकडाउन व संचारबंदीत घसरलेले कैºयांचे दर आता तेजीत आले आहे. ...
नांदगाव तालुक्यातील साकोरा गावात शनिवारी (दि.६) टॉवरवरून पडून जखमी अवस्थेत आढळून आलेल्या काळा करकोचा पक्ष्याला जीवदान मिळाले आहे. त्याच्यावर पशुवैद्यकीय दवाखान्यात प्राथमिक उपचार करून वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आले. ...
देवळा बुधवारी आलेल्या चक्रीवादळामुळे तालुक्यातील काही गावात घरांची पडझड झाली आहे, सुदैवाने या कोणतीही जीवितहानी किंवा शेतीपिकांचे नुकसान झाले नसल्याची प्राथमिक माहिती तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांनी दिली आहे. ...
नाशिक- गोदावरी नदीच्या प्रदुषणमुक्तीसाठी नमामि गोदा सारखे अभियान केंद्र सरकारने सुरू करावे यासाठी नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी हे केंद्र शासनाला साकडे घालणार आहेत. तथापि, नाशिकमध्ये या अगोदरच पर्यावरण प्रेमींनी नमामि गोदा ही लोकचळवळ सुरू केली आहे. गो ...