आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नाशिक : पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी बियाणांची उगवणक्षमता तपासणे गरजेचे असून, यामुळे चांगल्या उगवणक्षमतेची खात्री पटू शकते. त्याचबरोबर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण किती ठेवावे याचा अंदाज शेतकऱ्यांना येतो. ...
पेठ : कोविड-१९चा शिरकाव रोखण्यासाठी ग्रामीण भागातील खेडेगावांनी पुढाकार घेतला असून, ग्रामपंचायत स्तरावर प्रतिबंधात्मक साहित्यासह खबरदारीचा उपाय म्हणून ‘डोअर टू डोअर’ नागरिकांची थर्मल तपासणी केली जात आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह ग्रामीण भागात कोरोनाने के ...
सिन्नर : तालुक्यातील वडांगळी येथील स्व. राजीव गांधी ग्रंथालय व शहीद संदीप ठोक अभ्यासिका इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. पंचायत समितीचे गटनेते विजय गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. ...
लोहोणेर : देवळा तालुक्यात युरियाचा तुटवडा होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तातडीने साठेबाज खतविक्रेत्यांवर कारवाई करत रास्त भावात शेतकºयांना युरिया उपलब्ध करून दिल्याने समाधान व्यक्त होत आहे. ...
मालेगाव : मालेगावात गत वर्षाच्या तुलनेत चारपट मृत्यू कोरानामुळे झाले. शहरातील कोरोना नियंत्रणात आला असला तरी टेस्टिंग वाढविणे गरजेचे आहे, असे राज्याचेमाजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...
चांदवड : तालुक्यातील पाथरशेेंबे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कोंडाजी फकिरा साठे यांची बिनविरोध निवड झाली. पूर्वीचे सरपंच बाळू परशराम ठाकरे यांचे पद आयुक्तांच्या आदेशाने रद्द झाल्याने या जागेवर सदरची निवड करण्यात आली. ...
कवडदरा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिने सर्व आर्थिक व्यवहार ठप्प होते. मात्र महिनाभरापासून ग्रामीण भागात लॉकडाऊन शिथिल झाल्याने व्यवहार पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असली तरी दुधाच्या दरात घट आणि डेअरीचालकांकडून केली जाणारी लूट यामुळे जनावरांचा ...
सटाणा : रोटरी क्लब आॅफ सटाणा मिडटाऊन आणि इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिडटाऊन यांचा पदग्रहण सोहळा नुकताच येथील वाणी मंगल कार्यालयात प्रशासनाचे नियम पाळून संपन्न झाला. ...
लखमापूर : परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले असून, शेतकरीवर्ग आता पेरणीनंतरच्या शेतीकामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. तीन आठवड्यापूर्वी पावसाने ओढ दिल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी पांडुरंगाला साकडे घातले होते. ...
मालेगाव : मुंबई येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहाची अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करून चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीतर्फे अपर जिल्हाधिकाऱ् ...