सातपूर : मोदी सरकारच्या कामगार विरोधी-जनविरोधी व देशविरोधी धोरणाच्या विरोधात आणि विविध मागण्यांसाठी सीटूच्या वतीने आॅगस्ट क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात ‘भारत बचाव’ आंदोलन करण्यात आले. ...
इंदिरानगर : सुमारे साडेतीन तास वीजपुरवठा खंडित झाला होता. परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडावाचा खेळ सुरूच आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करूनही अद्यापपर्यंत कोणतीही ही उपाययोजना करण्यात न आल्याने नागरिक ...
पंचवटी : गेल्या आठवड्यापासून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेठरोडवरील फळबाजारात डाळींब मालाची आवक वाढल्याने बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. लॉकडाऊनमुळे परराज्यांत डाळिंबाची मागणीदेखील घट झाल्याने बाजारभाव दहा रुपये किलोवर आले आहेत. बाजार समितीत न ...
नाशिक : महामार्गांसह शहरातील १७ रस्ते ज्या चौकात एकत्र येतात तो एकमेव चौक म्हणजे द्वारका. या द्वारका चौकातूनच शहरात प्रवेश करावा लागतो. मागील दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपीने द्वारका चौकाची दुरवस्था झाली आहे. या चौकात खड्ड्यांच ...
पेठ : मार्च महिन्यापासून प्रवाशांची लाडकी लालपरीची थबकलेली चाके सोमवारपासून (दि. १०) पुन्हा एकदा धावणार असून, पेठ आगारातून नाशिकसाठी दररोज तीन बसेस सोडण्यात येणार आहेत. ...
मालेगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका राज्य परिवहन महामंडळालाही बसला आहे. मालेगाव आगाराचे गेल्या चार महिन्यांत आठ कोटी ८४ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. लालपरी पुन्हा रस्त्यावर धावल्यानंतरच आगाराची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची चिन्हे दिस ...
वणी : दिंडोरी तालुक्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असून, प्रशासनाची चिंता वाढली आहे. परिणामी नागरिक भयभीत झाले आहेत. बाधितांच्या संपर्कात आलेल्यांनाही स्वॅब तपासणी व कॉरण्टाइनला सामोरे जावे लागत असल्याने आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीची कसोटी लागली आहे. त् ...
मनमाड : रेल्वे प्रशासनाद्वारा आवश्यक साधनसामग्री वहन करण्यासाठी विशेष पार्सल गाडी चालवली जात आहे. ज्यामध्ये मुंबई - शालिमार विशेष पार्सल गाडी सुरू करण्यात आली आहे. ...
कोरोनाचा फटका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदीने लालपरी आगारातच लॉक झाली. अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात कंटेन्मेंट झोनवगळता स्थानिक स्तरावर जिल्हाअंतर्गत बसफेऱ्या सुरू करण्याचा प्रयत्न झाला. परंतु प्रवाशांनी कोरोनाच्या भीतीने लालपरीकडे पाठ फ ...
नायगाव : पावसाळा शेवटच्या चरणापर्यंत पोहोचत असताना सिन्नर तालुक्याचा उत्तर भाग अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहे. नायगाव खोऱ्यावर रुसलेल्या पावसामुळे सध्या खरिपाची वाताहत होत असतानाच आगामी रब्बी हंगामाच्या आशाही धूसर होऊ लागल्याने बळीराजाच्य ...