आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नाशिक शहरात तसेच उपनगरीय भागात नदीकाठी सकाळपासून भाविकांची गर्दी कमी होती मात्र दुपारनंतर गोदावरी, नंदिनी, दारणा, वालदेवी अशा सर्वच नद्या व उपनद्यांच्या काठावर गणेश विसर्जनासाठी भाविकांची गर्दी लोटली. ...
नाशिक शहरामध्ये यावर्षी गणेशोत्सव अगदी साधेपणाने पार पडला दरम्यान आज अनंतचतुर्दशीच्या मुहूर्तावर नाशिक करण कडून जड अंतकरणाने लाडक्या गणरायाला निरोप दिला जात आहे ...
गृहनोंदणी क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने मुद्रांक शुल्क घटविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर आता मुद्रांक शुल्कावर आकारला जाणारा एक टक्के एलबीटी सेस ३१ डिसेंबरपर्यंत काढून टाकला असून, त्यामुळे गृहनिर्माण क्षेत्राला आणखी एकदा मोठा दिलासा ...
महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर नियुक्तीच्या प्रतीक्षाधीन असलेल्या राधाकृष्ण गमे यांना नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी शासनाने नियुक्त केले आहे. सोमवारी (दि.३१) विभागीय आयुक्त राजाराम माने निवृत्त झाले आणि त्यानंतर लगेचच गमे यांची नियुक्तीचे ...
जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर असलेल्या १४ रेल्वे क्रॉसिंगपैकी पाच ठिकाणी रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी उड्डाणपूल अथवा अंडरपास उभारण्याचा रेल्वे मंत्रालयाने निर्णय घेतल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे. ...
मालेगाव : शहरात गणेश मंडळांसह घरोघरी प्रतिष्ठापना केलेल्या गणरायाचे आज विधिवत पद्धतीने विसर्जन होणार आहे. महापालिकेनेदेखील गणेश मंडळांसह नागरिकांना घरीच विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे. महानगरपालिकेद्वारे श्रीगणेश विसर्जनासाठी तेरा ठिकाणे निश्चित करण ...
नाशिक : शहरात प्रवेश करताना मुंबई नाका येथून थेट द्वारकेच्या पुढे स्वामीनारायण मंदिरापर्यंतचा मुंबई-आग्रा महामार्ग आठवडाभरापासून बॅरिकेड लावून बंद करण्यात आला आहे. यामुळे समांतर रस्त्यांवर दुतर्फा वाहतुकीचा ताण निर्माण होत आहे. पावसाच्या रिपरिपीमुळे ...