पिंपळगाव बसवंत : गणेश विसर्जनप्रसंगी पिंपळगाव येथील कादवा नदीत दोन ग्रामपंचायत कर्मचारी पडले असता त्यांना वाचवून स्वत:चा जीव गमावलेल्या रवींद्र मोरे या कर्मचार्याला शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची मागणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भास्कर बनकर यांनी ...
सटाणा : बागलाण तालुक्यातील दºहाणे गाव कागदोपत्री हागणदारीमुक्त दशर्वून ग्रामपंचायतीने शासकीय निधी मिळवला. त्यातून शौचालये बांधली. मात्र ती निकृष्ट दर्जाची असून, ती पडक्या स्थितीत असल्याने ग्रामस्थ शौचासाठी मोकळ्या भूखंडाचा वापर करीत असल्याचा आरोप गाव ...
औंदाणे : बागलाण तालुक्यातील भाक्षी येथील आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित मल्हार हिल कॅम्पसमधील प्राथमिक विद्यामंदिर तर्फे कोरोना काळात शारीरिक अंतर राखत ’शाळा पालकाच्या दारी’ या उपक्र मास प्रारंभ केला आहे. ...
लासलगाव : निफाड तालुक्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असल्याने एकूण रुग्ण संख्या दोन हजाराच्या जवळपास गेली आहे तर आतापर्यंत ५९ जणांचा बळी गेला आहे. तालुक्यासाठी राज्य शासनाकडून लासलगाव ग्रामीण रूग्णालयातील कोविड सेंटरमध्ये आलेले चार व्हेंटिलेटर तांत् ...
येवला : तालुक्यातील विखरणी येथील पाझर तलावाला असलेल्या सांडव्याच्या भिंतीची उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ...
वणी : गुरु वारी (दि.१०) दुपारच्या सुमारास विद्युत पुरवठा अचानक खंडीत झाला. दुरु स्तीचे काम सुरु होते. मात्र त्याला बराच कालावधक्ष लागला. दुपारी साडेतीन सुमारास विद्युत पुरवठा खंडीत झाला. ...
ओझर : गेल्या चार दिवसांपासून ओझर परिसरात दररोज वीसहुन अधिक रु ग्ण वाढत असल्याचे समोर आले आहे. ग्रामपंचायत मध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर येथील कामगार वसाहत असलेल्या ओझर परिसरातील ग्रामस्थ व ...
ओझर : ग्रामीण भागात शेवटच्या टप्प्यात रोजचा पडणारा पाऊस द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानकारक ठरण्याच्या मार्गावर आहे. गुरु वारी (दि.१०)ओझर व आसपास भागात झालेला धुवाधार पाऊस त्याचीच अनुभूती देत गेला. ...
येवला : शहरात नियोजित जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम सुरू करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारु ळे यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...
नाशिक : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्ह्यात ८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत पोषण अभियान राबविण्यात येत असून, ग्रामस्तरावर गुरुवारपासून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार असून, कोरोनाच्या प ...