त्र्यंबकेश्वर : दीपावलीनंतर रविवारी (दि.२९) त्रिपुरारी पौर्णिमा तर रथोत्सवाची सुरुवात शनिवार (दि.२८) वैकुंठ चतुर्दशीपासूनच होत असते. कार्तिक शुद्ध पौर्णिमेस देवदिवाळी म्हणून त्र्यंबकेश्वरचे भूषण असलेला रथोत्सवाला वैकुंठ चतुर्थीपासूनच सुरुवात होते. को ...
नायगाव : सतत बदलणाऱ्या हवामानामुळे कांदा रोपांची व लागवड केलेल्या कांद्याचे नुकसान होत आहे. लागवडीचा खर्च परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी लागवडीऐवजी पेरणीचा फंडा सुरू केला आहे. सिन्नरच्या उत्तर व पश्चिम पट्ट्यात शेकडो हेक्टर क्षेत्रावर कांद्याची पेरणी करण ...
पाथरे : येवला येथे कुमावत बेलदार समाजसेवा संघाची तालुका युवा कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. कुमावत बेलदार समाजसेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत परदेशी यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर शहर व परिसरात कोरोनाचे अस्तित्व अजूनही थोड्याफार प्रमाणात असताना मास्क बांधून लोक घरांची साफसफाई, तर करत आहेच. पण फारशी वापरात नसलेली तांबा पितळेची भांडी घासून स्वच्छ करून ठेवली जात आहेत. ...
नांदूरवैद्य : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणच्या बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु राज्य शासनाच्या आदेशानुसार कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यामुळे परिस्थिती हळूहळू कमी झाल्यानंतर प्रथमतः हाॅटेल, सिनेमागृहे, नाट्यगृहे सुरू करण्यात आल ...
नामपूर : बागलाण तालुक्यातील द्राक्षबाग शेतकऱ्यांना विम्याचा परतावा लवकर मिळावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बागलाण तालुक्यातील द्राक्षबाग शेतकऱ्यांनी विविध कंपनीच्या माध्यमातून बँकेद्वारा विमा काढला. शेतकऱ्यांच्या कर्जप्रकारच्या वेळीच द् ...
पक्षांतराच्याही सुप्त हालचाली... सध्याच्या कोरोनाच्या संकटामुळे राजकीय आघाडीवर तितक्याशा हालचाली दिसत नसल्या तरी सर्वच पक्षांमधील नाराजांचे दिवाळीनंतर आपटबार फुटण्याची चिन्हे आहेत. परपक्षातून येऊन प्रांतीय पदे बहाल केले गेलेले काही मातब्बर सध्या पक्ष ...
आहुर्ली : आहुर्ली-वाडीवऱ्हे रस्ता अत्यंत वर्दळीचा असून, शेकडोच्या संख्येने वाहने या रस्त्यावरून दिवसरात्र धावत आहेत. मात्र या रस्त्याची चाळण झाली असून, याला रस्ता तरी कसे म्हणावे, असा सवाल वाहनधारकांनी केला आहे. या रस्त्यावर छोट्या-मोठ्या अपघाताची मा ...