जानेवारी संपला. मार्च तोंडावर आहे. कर विभागाने उत्पन्नाचे ५० टक्केही लक्ष्य गाठलेले नाही. वसुलीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कर विभागावर दबाव वाढविला जात आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून तब्बल १५ शस्त्रक्रियांचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह सर्जरी) ‘मॅसिकॉन-२०१५’ या राज्यस्तरीय परिषदेत करण्यात आले. यावेळी देशभरातून ...
महात्मा गांधी यांचे नाव घेतल्यावर आपल्यासमोर फक्त या देशाचे राष्ट्रपिता आणि खादीचा प्रसार करणारे, स्वदेशी आंदोलन उभारणारे राष्ट्रभक्त अशीच काहीशी प्रतिमा निर्माण होते. ...
राष्ट्रपित्याच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी कुठलीही चढाओढ नाही किंवा बडेजावपणा नाही. विचारांसोबतच आचार अमलात आणले पाहिजे या भावनेतूनच उतरणारी कृती. ...
ईश्वराने प्रत्येक माणसाला विविध शक्ती तसेच क्षमता देऊन पृथ्वीवर पाठविले आहे. परंतु जीवनात सामान्य माणूस शारीरिक व मानसिक क्षमतेशिवाय इतर क्षमतेबाबत काहीच माहिती नसते. ...
शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्येकालाच नोकरीची प्रतीक्षा असते. वेगवेगळ्या कंपनीत त्यासाठी मुलाखती देत फिरावे लागते. अनेकदा मुलाखती दिल्यावरही नोकरी मिळेल याची शाश्वती नसते ...
यंदाच्या इंडियन सायन्स कॉंग्रेसमध्ये प्रथमच सहभागी होत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने एक नवीन सुरुवात केली आहे. यानंतर विद्यापीठाकडून आणखी दमदार प्रतिनिधित्व व्हावे ...
यवतमाळ जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे, यासाठी दिग्रस तालुक्यातील पन्नासावर ग्रामपंचायतींनी ...