सर्वोच्च न्यायालयाने निवडणुक घेण्यास सकारात्मकता दाखविली आहे. मात्र अशात राज्यात सरकार स्थापन झाले नसल्यामुळे राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लावल्याने पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची धाकधूक वाढली आहे. ...
शेतकऱ्यांच्या पीक हातात आले असताना, परतीच्या पावसाने केलेल्या धुमाकुळीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नागपूर विभागात १,७६,५७३.८१ हेक्टरवर नुकसान झाले असून, नुकसानीच्या पंचनाम्याचे काम ९९ टक्के पूर्ण झाले आहे. ...
मेट्रो रेल्वेने सीताबर्डी ते खापरीदरम्यान प्रवासाकरिता लागणारा अवधी लवकरच कमी होणार आहे. आता ८० किमी प्रति तास वेगाने मेट्रो गाडी धावण्याची परवानगी रेल्वे बोर्डाने दिली आहे. ...
अवघ्या ५ वर्षाच्या इशिताने एका प्रतिष्ठित चॅनलच्या राष्ट्रीय स्तरावरील टॅलेंट शो मध्ये आपल्या नृत्यकौशल्याने सर्वांची मने जिंकली. शहरात ती लिटील डान्सर म्हणून प्रसिद्ध आहे. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली. ...
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. या निर्णयाचे भारतीय जनता पक्षातील पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे. तर दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र विरोध व्यक्त केला आहे. ...