विदर्भात नागपूरची मारबत, पांढुर्ण्याची गोटमार आणि सिंदी (रेल्वे) येथे साजरा होणारा बालगोपालांचा लाकडी नंदी पोळा प्रसिद्ध आहे. या तान्हा पोळ्याची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे. पिढ्यान्पिढ्यांपासून साजरा होत असलेला पोळा उत्सव लोकोत्सवाप् ...
कावड महोत्सव अकोला शहरापूरताच मर्यादित राहिला नसून, जिल्हाभरातून कावड या महोत्सवात सहभागी होतात. जिल्ह्यातील विविध गावातील अनेक मंडळ कावड काढून राज राजेश्वराला जलाभिषेक करतात. ...
सूरज देवानंद डांगे हा यवतमाळ तालुक्यातील बोरगाव या छोट्याशा खेड्यातील मुलगा. वडील रोजमजुरी करणारे. घर म्हणजे झोपडीच. गरिबाघरी जन्मास आलेला सूरज तसा हुशार होता. ...
विवेकवाद; जो मानवतावादाशी बांधलेला आहे, विश्वकल्याणासाठी त्याचा उपयोग आपण करू शकतो. आपली तर्काची शक्तीही दोषपूर्ण असेल; पण एकत्रित प्रय}ांनी व्यक्तिगत पूर्वग्रह व उणिवांवर आपण मात करू शकतो. आपण कदाचित ‘विवेकी प्राणी’ नसू, परंतु विवेकी जागतिक संस ...
हे जग अधिक चांगले बनविण्यासाठी पुढे मार्गक्र मणा करू पाहणारे व त्यांच्या प्रयासापासून ज्यांना धोका वाटतो अशा दोन गटातील संघर्षाचे लक्षण म्हणजे अंधश्रद्धा. दिवसेंदिवस रोडावत जाणारी पृथ्वीची संसाधने व विकासाच्या न्याय्य हक्कापासून वंचित केला गेलेल ...
कोणाला हात नाही, कोणाला पाय नाही, तर कोणाला बोटं नाहीत! पायच जायबंदी असलेला खेळाडू फ्रंटफूट डिफेन्स कसा करणार? जम्मू-काश्मीरचा वसीम खान हा भारताचा ओपनर बॅट्समन! त्याचा पाय वाकतच नाही. तुषार पॉल हा आपला विकेटकीपर. त्याला एक पाय नाही. जयपूर फूट लावून ...
कोल्हापूरला पूर, महापूर नवीन नाही. त्यानंतर त्या त्या वेळी आपत्ती व्यवस्थापनाचे आराखडे तयार झाले. नदीलगत बांधकाम निर्बंधासाठी रेडझोन तयार झाला; परंतु ते सगळे कागदावरच राहिले. प्रशासन निष्काळजी होतेच, काही स्वार्थी घटकांचीही त्याला साथ मिळाली. ...
सह्याद्री पर्वतरांगांमध्ये अतिवृष्टी झाली. धरणे भरल्याने पाण्याचा विसर्ग करावा लागला. आधीच पूर आलेल्या नद्यांना महापूर आला! पण या त्रिस्तरीय आपत्तीला मानवी चुकाही जबाबदार आहेत. ही परिस्थिती पुन्हा निर्माण झाली तर शहरे बुडतील, शेती नष्ट होईल आणि कृ ...