आयसिस, इस्लामिक स्टेट, अल कायदा. दहशतवादी संघटनांची ही काही रूपं आणि नावं. ओसामा मारला गेला, त्याचा मुलगा हमझा मारला गेला, आता बगदादी मेलाय. तरीही या संघटना संपलेल्या नाहीत. आयसिस म्हणजे शेतकर्यानं कष्टपूर्वक केलेली पेरणी नाही. वार्यानं पसरणार्या ...
आपल्या कृतीमुळे निसर्गाचे चक्र आज जसे बिघडलेले दिसते आहे, तसेच चुकीच्या जीवनशैलीमुळे आपल्या आयुष्यातला नैसर्गिक प्रकाश आणि अंधारही आपण घालवून बसलो आहोत. आपल्या आयुष्याची प्रतच त्यामुळे खालावते आहे. कृत्रिम प्रकाशामुळे आपले भावनिक, शारीरिक आणि मानसि ...
बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या विलीनीकरणाने सार्वजनिक क्षेत्नातील उद्योगांच्या भूमिकेचे सखोल चिंतन करण्याची वेळ पुन्हा एकदा आली आहे. भारतात आजही हे क्षेत्न खूप मोठे आणि परिणामकारक आहे. मात्र त्यांची उत्पादनक्षमता पूर्णपणे वापरली जात नाही, उत्पादन खर् ...
‘घातसूत्र’ हे पुस्तक टायटनिक (सन 1996) ते ट्रंप यांचे सत्तेवर येणे (सन 1996) अशा 104 वर्षांच्या कालावधीचा आणि त्या दरम्यान घडलेल्या मुख्य जागतिक घटनांचा वेध घेते. ...
जगात कोणालाही नसेल, इतकं सोन्याचं आकर्षण भारतीयांना आहे. जगातील सर्वाधिक सोनंही भारतीयांच्या अंगावर आहे. पण खाणीतून सोनं काढल्यापासून त्याचे दागिने बनवण्यापर्यंत आणि ते आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंतची सोन्याची वाटचालही विलक्षण आहे. ...
दिवाळीचा गृहपाठ म्हणून शाळेत मुलांना एक प्रकल्प दिलेला होता. विषय होता, ‘मी यावर्षी दिवाळी कशी साजरी केली?’ केवळ घरातच नाही, यावेळी अख्ख्या गावानं दिवाळी साजरी केली नव्हती. त्यांच्या गावात ओला दुष्काळ पडला होता. सगळं पीक जागीच सडून गेलं होतं. कुजल ...
पु.लं. ऐंशीव्या वर्षात पदार्पण करणार असताना त्यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. पुलं आणि सुनीताबाई दोघांचीही पुस्तकं एका अगदी छोटेखानी घरगुती कार्यक्रमात प्रकाशित करण्यात आली. आयुष्यभर पुलंशी बरोबरीच्या नात्यानं वागणार्या सुनीताबाई. ...
भारतात सोनं म्हणजे केवळ एक दागिना नाही. ती एक संस्कृती आहे, संस्कार आहे. सोनं हा कायमच आपल्या काळजाचा तुकडा राहिलेला आहे आणि त्यानं सर्वसामान्यांच्या आयुष्यात कायमच ‘सोन्याची’ भर घातलेली आहे. आज लक्ष्मीपूजन. त्यानिमित्त सोन्याच्या वाटचालीचा आपल्या दा ...
दिवाळी आणि फटाके यांचा अतिशय जवळचा संबंध. मात्र याच फटाक्यांमुळे प्रदूषणही मोठय़ा प्रमाणावर होते. सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर ताशेरे ओढले होते. मात्र यातून सुवर्णमध्य काढताना ‘निरी’च्या संशोधकांनी तीस टक्के प्रदूषण कमी करणारे तंत्रज्ञान विकसित केल ...
विसावे शतक मोटारींचे होते; पण एकविसावे शतक मात्न सायकलींचे असणार आहे, याची प्रचिती येत आहे. सायकलींना प्रोत्साहन आणि प्राधान्य देण्याची सुरुवात कोपनहेगन शहराने 1970च्या दशकातच केली होती. आणि आता अनेक देशांत जाणीवपूर्वक तसे प्रयत्न होत आहेत. ...