उमरे चांदेराई (ता. रत्नागिरी) येथे पाचजणांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला. दयानंद रमाकांत चौगुले (वय ४१ रा. साठरेबांबर ) असे या मृत तरुणाचे नाव ...
तालुक्यात मार्च महिन्या पासून काही गाव पाड्यात पाण्याचा खड-खडात सुरु होण्यास सुरुवात झाली असून मे महिन्यापर्यंत तर काही गाव पाड्यात बिकट अवस्था होते. ...
भाषा हे साहित्याचे नव्हे, तर अभिव्यक्तीचे माध्यम आहे; त्यामुळे भाषा घडायला हवी, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी रविवारी व्यक्त केले. ...
ठाणे महापालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता असतानाही आयुक्त संजीव जयस्वाल यांना काम करण्याची भीती वाटते. ते मध्यरात्री त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतात. ...
जिल्हा परिषदांच्या राजकारणाकडे शिवसेनेने गांभीर्याने कधी न पाहिल्याने कायमच चौथे स्थान राहिले आहे. हिंगोली या एकमेव जिल्हा परिषदेत बहुमत आणि रत्नागिरी ...