बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि आमीर खान यांच्यातील वादाच्या अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत. पण वाद संपुष्टात आल्यानंतर या दोघांमधील अनोखा दोस्ताना सर्वांसमोर आला आहे. ...
मुंबईतील 'बेस्ट' कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर द्यावा आणि तोट्यात असलेल्या बेस्टला मुंबई महापालिकेने मदत करावी, या प्रमुख मागण्यांसहीत बेस्ट कर्मचा-यांनी बेमुदत संप पुकारला आहे. दरम्यान दुपारी 3 वाजेपर्यंत संपावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सामनातून भाजपाला झोडपले आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता प्रकरणावरुन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत भाजपाला फटकारले आहे. ...
सुभाषचंद्र वाघोलीकर औरंगाबाद : कोणी औरंगाबादकर मंत्रालयात महत्त्वाच्या कामाला जाण्यासाठी डब्यात बसला, तर तो विसाव्या मिनिटाला मुंबईत पोहोचेल. पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी तर अवघी नऊ मिनिटे पुरेशी होतील. निघालो-निघालो म्हणेपर्यंत स्टेशनच आले, अशा शीघ ...
सणासुदीच्या काळात मोठ्या संख्येन लोक प्रवास करतात. या कालावधीत खासगी लक्झरी बसकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांची लूट होत असल्याच्या तक्रारीही होतात. ही प्रवासी लूट थांबविण्यासाठी आणि एसटीचे भारमान वाढविण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ सीए ...
शहर-उपनगरात पावसाने दडी मारली असली, तरी पावसाळ्यात उद्भवणारे आजार मात्र बळावले आहेत. यंदा जुलै महिन्यात स्वाइन फ्लूमुळे सात जणांचा बळी गेला असून, काविळीने कुर्ल्यातील २५ वर्षीय सात महिन्यांच्या गर्भवतीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ...
बुडणाऱ्या माणसाला वाचवायचे असेल तर किनाºयावरून फिरून भागत नाही. त्यासाठी पाण्यात उतरावे लागते. आज देशात शेतकरी आत्महत्या करीत आहे, तरुण बेरोजगार आहेत. हा देश वाचवायचा असेल तर त्यासाठी देशात राहणे गरजेचे आहे. विदेशात फिरून आणि सुट बदलून देश बदलणार ना ...