मराठ्यांच्या प्रगतीचे, सर्वांगीण विकासाचे मार्ग खुंटले आहेत. शासकीय नोकऱ्यांत, शिक्षण क्षेत्रात, उद्योग व्यवसायांत, शेतीमध्ये मराठा समाज अडचणीत आला आहे. या सर्वाला केवळ शासकीय धोरणे जबाबदार आहेत. ...
राज्याच्या गृहनिर्माण मंत्र्यांनी विधानसभेत केलेला खुलासा समाधानकारक नाही. त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले असले तरी अजूनही अनेक प्रश्नचिन्ह कायम असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. ...
राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज व्याक्त केला जात आहे. मुंबईत होणाऱ्या या ना भूतो ना भविष्यति मोर्चाची सर्व तयारी झाली आहे. ...
तस्करीच्या जाळ्यातून सोडवल्याबद्दल तस्करीपीडित मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभाराचे पत्र लिहिले आहे. पंतप्रधानांना धन्यवाद देऊन तिने त्यांच्यासाठी नारळी पौर्णिमेला राखीही पाठविली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी हे पत्र पंतप् ...
मराठ्यांचा हा एल्गार आरक्षणाच्या मागणीसाठी आहे, त्यामुळे उद्याच्या या भव्य मोर्चात कुठल्याही राजकीय नेत्याचं भाषण होणार नाही, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी म्हंटलं आहे. ...
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचे वादळ बुधवारी मुंबईला धडक देणार आहे. या मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून, सुमारे २५ लाखांहून अधिक आंदोलक महामोर्चात सामील होतील, असा दावा मुंबई समन्वय समितीने केला आहे ...
मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुंबईला धडकणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी मोर्चाची माहिती देणारे बॅनर आणि फलक लावण्यात आले आहेत. ...