भिशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते ठरावीक व्यक्तींमध्ये होणारे छोट्या स्वरूपातील आर्थिक व्यवहार. मात्र, कोल्हापुरातील ग्रीन व्हिजन व्हॉट्स अॅप ग्रुपच्या सदस्यांनी ‘झाडांची भिशी’ सुरू करून गेल्या चार महिन्यांत शहरातील विविध ठिकाणी सुमारे चारशे झाडे लाव ...
रूग्णसेवा ही ईश्वरसेवा असे म्हटले जाते. मात्र जिल्हा रूग्णालयात मिळणारी सेवा पाहून जणू येथील कर्मचारी उपकारच करत आहेत अशा थाटात वागत असतात. गरज असल्याने रूग्ण हे सर्व काही निमूटपणे सहन करत असतात. समस्यांशी सामना करत रूग्ण उघड्या डोळ््यांनी हे बघत असत ...
मुंब्य्राच्या पाणीवितरण व्यवस्थेचे रिमॉडेलिंग, मुंब्रा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आदींसह इतर काही प्रस्ताव अंगलट आल्याने प्रशासनाने ते मागे घेण्याचा निर्णय घेतला असतानाच दुसरीकडे मात्र गुरुवारच्याच महासभेत टीएमटीवरील जाहिरातींचे दोन वर्षांपूर्वीचे काम ठेक ...
गरब्यात दरवर्षी नवनवे प्रयोग केले जातात. यंदा गरबाप्रेमी थिरकणार आहेत बॉलीवूड गीतांवर. मध्यंतरीच्या काळात वेस्टर्न गरब्याची धूम होती. ती क्रेझ आता कमी झाली असून गुजरातच्या पारंपरिक गरब्याला बॉलीवूडचा तडका दिला जाणार आहे. ...
दिवाळीनंतर होणा-या ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण मतदारांचा- वेगळ््या शब्दांत शेतक-यांचा कल स्पष्ट होणार असून दोन वर्षांनी होणा-या विधानसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम ठरणार आहे. ...
नेरूळ परिसरामध्ये शनिवारी रात्री केमिकलच्या उग्र वासामुळे खळबळ उडाली होती. गॅसगळतीच्या भीतीने सेक्टर ८ व १० मधील शेकडो नागरिक रोडवर जमा झाले होते. अखेर एमआयडीसीतील दूषित पाणी नाल्यात सोडल्याने ही दुर्गंधी पसरल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांनी सुटकेच ...
ऐरोलीमधील रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्मारकामधील अंतर्गत सजावटीचा प्रस्ताव १९ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे. त्यासाठी ११ कोटी ९९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...
‘फिफा’ स्पर्धेची होस्ट सिटी होण्याचा मान महापालिकेला चांगलाच महागात पडणार आहे. स्पर्धेपूर्वी सायन-पनवेल महामार्गावरील कामे करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला अपयश आले आहे. ...
बकाल वर्सोवा बंदर स्वच्छ करण्यासाठी, २ आॅक्टोबर २०१५ साली वर्सोवा रेसिडन्ट आॅर्गनायझेशन (व्हीआरव्ही) आणि वेसावा कोळी जमात ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या स्वच्छता मोहिमेला शनिवारी १०० आठवडे पूर्ण झाले आहेत. ...
गेल्या महिन्यात २९ आॅगस्ट रोजी झालेल्या पावसानंतर विविध ठिकाणी कच-याचे ढीग जमा झाल्याचे दिसून आले. त्यानंतर, दैनंदिन जीवन सुरळीत झाले, तरी कच-याच्या समस्येने मुंबईकरांना विचार करायला भाग पाडले. ...