पैठण, औरंगाबादमधील जायकवाडी धरण 95 टक्क्यांपर्यंत भरले आहे. त्यामुळे 9 वर्षांनंतर पहिल्यांदाच जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. गुरुवारी ... ...
बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यांचा प्रमुख जलस्त्रोत असणारा मांजरा प्रकल्प तुडुंब भरला असून धरणाचे सहा दरवाजे शुक्रवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उघडण्यात आले आहेत. ...
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी घटस्थापनेदिवशी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यांनी हा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला. ...
आंबोली येथील लॉजवर गळफास घेऊन आत्महत्या केलेला युवक जोझिंदर बलदेवसिंग विर्क हा पंजाबमधील मोठा ड्रग्स तस्कर असून, त्याच्यावर पंजाबमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. ...
नवरात्र उत्सवाच्या पहिल्या माळेचा मुहूर्त गाठून गुरुवारी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झालेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ‘रयत क्रांती संघटना’ नावाच्या नव्या संघटनेची कोल् ...
केंद्र सरकारने गेल्याच आठवड्यात महागाई भत्त्यामध्ये एक टक्क्याने वाढ केल्यानंतर राज्य सरकारने आपल्या सरकारी इतर पात्र कर्मचा-यांंचा महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
परवडणा-या घरांच्या बांधकामाला चालना देण्यासाठी सरकारी-खासगी भागीदारी तत्त्वावरील प्रकल्पात खासगी भूखंडावर बिल्डरकडून बांधण्यात येणा-या प्रत्येक घरासाठी केंद्राकडून सध्याच्या दीड लाखांऐवजी अडीच लाख रुपये अर्थसाह्य मिळणार आहे. ...
बिल्डरकडून खंडणी घेतल्याप्रकरणी अटकेत असलेला कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या पोलीस चौकशीत ठाण्यातील काही नगरसेवक आणि काही नेत्यांची नावे समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी ठाण्याचे पोलीस आ ...