राज्यातील भाजपा सरकारमधून शिवसेना बाहेर पडेल, असे वाटत नाही. शिवसेनेने अनेकदा सरकारमधून बाहेर पडण्याची वक्तव्ये केली आहेत. जेव्हा ते प्रत्यक्षात कृती करतील, तेव्हाच लोक त्यांच्यावर लोक विश्वास ठेवतील. ...
नाशिक : शहरातील एटीएममध्ये कॅश भरणाऱ्या कंपनीच्या व्हॅनमधून कोट्यवधी रुपयांची पेटी गहाळ झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी एक ते दीडच्या सुमारास घडली .शहरातील एटीएममध्ये कॅश भरण्याचा ठेका सिक्युर कंपनीकडे आहे. दुपारी एक वाजेच्या सुमारास या कंपनीची व्हॅन ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नागपुरात आगमन झाले आहे. नागपुरात दाखल झाल्यानंतर राष्ट्रपतींनी दीक्षाभूमीला भेट दिली व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शनही घेतले. ...
पुण्यात धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने शुक्रवारी ( 22 सप्टेंबर ) सकाळपासून खडकवासला धरणातून मुठा नदीत 6 हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात आहे. ...
उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री सप्तश्रृंगीमातेच्या सप्तश्रृंग गडावरील शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुस-या दिवशी (22 सप्टेंबर) भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. ...
दुष्काळ बरा, पण दुष्काळी उपकर नको असे म्हणण्याची वेळ आली आहे. पेट्रोल-डिझेलच्या महागाईत मराठवाडा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र देशात नंबर वन आहे. मराठवाड्यातील इंडियन आॅईलचा डेपोच हलविल्याने या महागाईत भर पडली आहे. नांदेडला तर दर दिवशी प्रतिलिटर किमान ...
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवास गुरुवारपासून प्रारंभ झाला. यंदाच्या नवरात्रौत्सवात देवीला सुवर्ण पालखीत विराजमान करुन तिची मंदिर प्रदक्षिणा पालखी काढण्यात आली. हजारो भाविकांना सुवर्ण पालखीचा हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला. ...