फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपद्वारे प्रसारित होणा-या आक्षेपार्ह मजकुरास पायबंद घालण्यासाठी कायदा करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठी संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात विधेयक मंजूर करून घेण्याच्या हालचाली सुरू आहेत ...
नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांप्रमाणे ग्रामपंचायतीचे सरपंच देखील आता थेट मतदारांतून निवडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यावर प्रथमच होत असलेल्या रायगड जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ६१ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचाची निवड ...
माझे सहा नगरसेवक फोडून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी अत्यंत नीच राजकारण केले आहे. मी हे कधीच विसरणार नाही. उद्धवच्या याच घाणेरड्या राजकारणामुळे मी शिवसेना सोडली होती. ...
कोकण रेल्वे मार्गावर सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या तेजस एक्स्प्रेस या आलिशान रेल्वेतील २४ प्रवाशांना रविवारी आॅम्लेट खाल्ल्याने विषबाधा झाली. त्यांना तातडीने चिपळुणातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. ...
एसटी कामगार संघटना आणि एसटी प्रशासन यांच्यातील वाद चिघळल्याने ऐन दिवाळीतच सोमवारी मध्यरात्रीपासून महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट संघटनेने (मान्यताप्राप्त) संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. ...
सरकारच्या कामाची व धोरणांची प्रसिद्धी करण्यासाठी सरकारकडे स्वतंत्र माहिती व जनसंपर्क विभाग कार्यरत असताना जनतेच्या खिशातील ३०० कोटी रुपये खर्चून सरकारच्या प्रसिद्धीचे काम खासगी कंपन्यांना कशासाठी... ...
खंडणी मागितल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या इक्बाल कासकरला त्याची भाची (हसीना पारकर हिची मुलगी) बुधवारी भेटण्यासाठी आली. तिला पाहून तिच्यावर तो चिडला आणि परत येऊ नको, ...