महिला, तरुणी यांच्यावरील वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध व सखोल तपास करण्यासाठी, आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र तपास पथक कार्यरत राहणार आहे. ...
सर्व शेतक-यांना कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी यवतमाळ तालुक्यातील अर्जुना येथे, रविवारी सकाळी एका शेतक-याने झाडावर चढून तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन केले. ...
शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात राज्यभरातून प्राप्त अर्जांची लेखापरीक्षकांकडून तपासणी करण्यात आली असून १ ते ६६ मुद्यांची माहिती अपलोड करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सोमवार व मंगळवारी ‘ग्रीन लिस्ट’ प्रसिद्ध होणार आहेत. ...
पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर व त्यांच्या स्वीय सहायकाने मुंबईतील मलबार हिल येथे दोनशे कोटींचा बंगला गैरमार्गाने खरेदी केल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी रविवारी केला. ...
कोल्हापूर येथील अवलिया गोसेवक डॉ. अवधूत सोळंकी यांनी दररोज ५०हून अधिक गार्इंच्या उदरभरणाचा वसाच घेतला आहे. गेली दोन वर्षे त्यांचा हा उपक्रम अखंडितपणे सुरू आहे. ...
सोशल मीडियाचे अस्त्र आता भाजपावर उलटू लागले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता सोशल मीडियाबाबत कठोर कायदा आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी केला. ...
मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून सरकार चालढकल करीत आहे. वर्षभरात केवळ चर्चाच सुरू आहे. चर्चेच्या फेºया थांबवून तत्काळ आरक्षण द्यावे, अन्यथा समाजाला पुन्हा रस्त्यावर उतरून सरकारला ताकद दाखवावी लागेल... ...
सध्या आॅनलाइन उत्पादने खरेदी करण्याचा कल प्रचंड वाढला आहे. विशेषत: पन्नाशीच्या आतील मंडळी तर आॅनलाइन ज्वराने पछाडलेली दिसत आहेत. हे फॅड इतके का वाढले, त्याचा लोकमतने आढावा घेतला तेव्हा काही निष्कर्ष समोर आले. ...
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या वतीने (महाबीज) राज्यात ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत हरभरा, गहू पिकांचे राज्यस्तरावर ग्रामबीजोत्पादन घेतले जाणार आहे. या योजनेत शेतकºयांना अनुदान दिले जाणार आहे. ...
सध्या कोणत्याही प्रकारच्या लहान-मोठ्या आॅपरेशनसाठी रुग्णाला भूल दिली जाते. आॅपरेशन यशस्वी करण्यासाठी भूलतज्ज्ञांची (अॅनस्थेटिस्ट) भूमिका महत्त्वाची असते. परंतु ...