रायगड जिल्ह्यातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. यासाठी अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्षेत्रातील अधिकारी जबाबदार आहेत ...
येथील बाह्यवळण मार्गावर ग्रामपंचायत कचरा टाकत आहे. या कचऱ्यात प्लास्टिक पिशव्या मोठ्या प्रमाणावर असतात, त्या जाळल्यानंतर आरोग्यास घातक असे प्रदूषण तयार होते ...
मानवी जीवनात विविध प्रकारचे खेळ सुरूच असतात. काहींना त्याची जाणीव होते; तर काही जण त्यापासून पार दूर असतात. सर्वसाधारण आयुष्य जगताना अशा खेळांची संगत सुरू असली ...
बऱ्याच वेळा एखादे दृश्य गाजले, की त्याची कॉपी करण्याची बॉलिवूडमध्ये परंपरा आहे. ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’ या चित्रपटातील रेल्वे स्थानकावरील काजोल-शाहरुखचे दृश्य खूप गाजले ...
‘सत्यम’ लॉजप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.जी. गावित यांची पुन्हा नियंत्रण कक्षातून मूळ वर्तकनगर पोलीस ठाण्यात नियुक्ती केली आहे. ...
सह्याद्री पर्वताची रांग असलेल्या माळशेज घाटाच्या जंगलपट्ट्यात कमीतकमी चार बिबट्यांचा मुक्त संचार आहे. ते त्यांच्या मस्तीत शिकारीसाठी जंगलात वावरत आहेत. ...
रविवारी पार पडलेल्या ३१० क्रमांकाच्या अभिनय कट्ट्याचे या वेळी विशेष आकर्षण ठरले ते ‘माणदेशी माणसं’, ‘कर्मचारी’, ‘चौथे चिमणराव’ ‘भोकरवाडीच्या गोष्टी’ या कथासंग्रहांवर आधारित ‘द्विपात्रींचे सादरीकरण’. ...