आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
दिल्ली-एनसीआर, जम्मू आणि काश्मीर, तसेच चंदीगडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. जम्मू आणि काश्मीरमध्ये एकापाठोपाठ झालेल्या दोन धक्क्यांमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ...
नाशिक येथील अशोक खरात प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. ...
अंजली दमानिया यांनी काही बड्या नेत्यांचे खरातशी संभाषण झाल्याचा दावा केला होता. यावर बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, "जोपर्यंत खरात याच्यावर कोणतेही गुन्हेगारी आरोप नव्हते, तोपर्यंत त्याच्याशी कोणीही फोनवर बोलू शकत होते. ...