Loksabha Election - उत्तर प्रदेशातील सहाव्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहचला आहे. याठिकाणी २५ मे रोजी मतदान होणार असून उमेदवारांच्या प्रचारासाठी नेत्यांची कसरत पाहायला मिळत आहे. ...
पावसाळ्यात साप आणि विंचूची भीती कित्येक पटीने वाढते. पावसाळ्याच्या कालावधीत अडगळीच्या ठिकाणी साप आणि विंचू हे दोन्ही आढळतात आणि डिवचले गेल्यास ते हमखास दंश करतात. त्यांचा हा दंश विषारी असतो. ...
राज्यात गेल्या आठवड्यावर सुरू असलेल्या पूर्व मोसमी पावसामुळे २१ जिल्ह्यांमध्ये ६ हजार ६६१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. ...