कुटुंबापासूनच प्रशासनाची ओळख होत गेली, पुढे त्यातच संधी मिळाली... वैभवशाली परंपरा समोर नेण्याचा, प्रशासन अधिक गतिमान करण्याचा असेल प्रामाणिक प्रयत्न... ...
रिसोड जिल्ह्यातील शाळा १ जुलैपासून सुरू होत आहेत. यंदा शाळेच्या पहिल्या दिवसांपासूनच शाळेत इको क्लब स्थापन करून पर्यावरण संरक्षणासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष कृती कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत १ जुलै रोजी नांदेड जिल्ह्यातील बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे उघडण्यात येणार आहेत. सर्वोच्च निकालानुसार आजरोजी बंधाऱ्यात ०.२१९ टीएमसी म्हणजेच ०.६२२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून हे सर्व पाणी ...
गुजरात, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात ३ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात चार दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केली आहे. ...
Jeera ke fayade : जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के सारखे पोषक तत्व असतात. जे शरीराच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास मदत करतात. ...
Maharashtra Kharip 2024 Crop Cultivation Updates : मागच्या दोन आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरण्यांचे संकट येण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना घाई न करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. ...