लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आषाढी वारी पालखी सोहळ्यात यंदा वारकऱ्यांची संख्या वाढली; वेळेवर पाऊस पडल्याचा परिणाम - Marathi News | In Ashadhi Vari Palkhi ceremony, the number of pilgrims increased this year; Result of timely rainfall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आषाढी वारी पालखी सोहळ्यात यंदा वारकऱ्यांची संख्या वाढली; वेळेवर पाऊस पडल्याचा परिणाम

आषाढी वारीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी कुटुंबातील वारकरी सहभागी होत असतात... ...

विदर्भात दोन दिवसांत पाच शेतकऱ्यांची आत्महत्या - Marathi News | Five farmers committed suicide in Vidarbha in two days | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विदर्भात दोन दिवसांत पाच शेतकऱ्यांची आत्महत्या

कर्जवाटप केवळ ४५ टक्के : नापिकी, कर्जवाटप थांबले ...

किती पाऊस पडला हे कशाने व कसे मोजले जाते? - Marathi News | What and how to measure rainfall? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किती पाऊस पडला हे कशाने व कसे मोजले जाते?

अतिवृष्टी, गारपीटची नुकसानभरपाई शासनाच्या पर्जन्यमापकाच्या आधारे दिली जाते पण, राज्यात गावांच्या तुलनेत जेमतेम पर्जन्यमापक आहेत, मग पाऊस मोजायचा कसा? ...

किन्नर म्हणून आधी नाकारले अन् तळमळ पाहून संधी दिली! तृतीयपंथी वारकऱ्यांचा अनुभव - Marathi News | Rejected as a Kinner and gave a chance after seeing the yearning! Experience of Third Party Brokers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किन्नर म्हणून आधी नाकारले अन् तळमळ पाहून संधी दिली! तृतीयपंथी वारकऱ्यांचा अनुभव

मागील दोन वर्षांपासून देहू ते पंढरपूर अशी वारी मी करत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीतील संत रोहिदास महाराज पालखी क्रमांक १३ मध्ये आम्ही तृतीयपंथी सहभागी होत आहोत... ...

Sanjay Singh : "दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी कोणता गुन्हा केलाय की अटक करण्यात आली?, भाजपा उत्तर देईल का?" - Marathi News | Sanjay Singh questions to bjp on cm Arvind Kejriwal arrest delhi excise policy aap protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी कोणता गुन्हा केलाय की अटक करण्यात आली?, भाजपा उत्तर देईल का?"

Sanjay Singh And Arvind Kejriwal : आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

जहीर इकबालच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष; सोनाक्षी व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'ग्रीन फ्लॅग'! - Marathi News | Sonakshi Sinha shared video of husband Zaheer Iqbal calls him greenest flag | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जहीर इकबालच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष; सोनाक्षी व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'ग्रीन फ्लॅग'!

सोनाक्षीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ...

"एक बाई जर घर चालवते, तर ती...", 'बाईपण भारी देवा'ला १ वर्ष पूर्ण; केदार शिंदेंची खास पोस्ट - Marathi News | "If a woman runs a house, then she...", "Baipan Bhari Deva" completes 1 year; Special post by Kedar Shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एक बाई जर घर चालवते, तर ती...", 'बाईपण भारी देवा'ला १ वर्ष पूर्ण; केदार शिंदेंची खास पोस्ट

Baipan Bhari Deva Movie : 'बाईपण भारी देवा' चित्रपटाने २०२३ हे वर्ष चांगलंच गाजवले. फक्त महिला वर्गच नाही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकानेच या सिनेमाला भरभरुन प्रेम दिले. ...

Neet and Agnipath ‘नीट’, ‘अग्निपथ’वर आजपासून वादळी चर्चा; विराेधकांनी आखली सरकारला घेरण्याची रणनीती - Marathi News | Stormy discussion on 'Neet', 'Agnipath' from today In parliament; Opponents planned a strategy to surround the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Neet and Agnipath ‘नीट’, ‘अग्निपथ’वर आजपासून वादळी चर्चा; विराेधकांनी आखली सरकारला घेरण्याची रणनीती

Stormy discussion on 'Neet', 'Agnipath' from today In parliament; Opponents planned a strategy to surround the government अधिवेशनाचा दुसरा आठवडा, एनटीएद्वारे ५ मे रोजी सुमारे २४ लाख उमेदवारांसह नीट-यूजी परीक्षा घेण्यात आली होती. ...

Union Budget 2024 : अर्थसंकल्पात काही मोठे निर्णय घेऊ शकतं सरकार, १० लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांना दिलासा मिळणार? - Marathi News | Union Budget 2024 Government can take some big decision in the budget will those with income more than 10 lakh get relief | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पात काही मोठे निर्णय घेऊ शकतं सरकार, १० लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांना दिलासा मिळणार?

Union Budget 2024 : जुलैमध्ये सादर होणाऱ्या सर्वसाधारण अर्थसंकल्पातून जनतेला अनेक अपेक्षा आहेत. त्यामुळे सरकार काही मोठे निर्णय घेऊ शकतं, असं मानलं जात आहे. ...