यंदा रोहिणी, मृग, आर्द्रा पूर्णपणे कोरडा गेला. आसुसलेल्या जमिनीवर पावसाचा थेंब नाही. पावसाच्या प्रत्येक थेंबासाठी व्याकुळ झालेलं रान मात्र अचानक मुकं झालयं. बळीराजा उद्ध्वस्त ...
उपविभागातील सहकार क्षेत्राला पुढाऱ्यांच्या उदासीनतेने अखेरची घरघर लागल्याचे दिसत आहे. सहकारातील कारखाने, सोसायट्या डबघाईस आल्या आहे. शोकडो हातांना काम देणारे कारखाने ...
शासनाने राज्यातील पाच महसुली विभागातील १२३ तालुके टंचाईग्रस्त घोषित केले आहे. त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील १३ तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांना शासनाव्दारे विविध सवलती देण्यात येणार आहे. ...
मृत व्यक्ती जीवंत असल्याचे खोटे दर्शवून आणि बनावट स्वाक्षऱ्या करून भुसंपादनाचा १४ लाख ९७ हजाराचा मोबदला लाटल्या प्रकरणी भुसंपादन अधिकारी, वकील यासह सात जणांवर ...
काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि तालुक्यातील तरनोळीचे रहिवासी जगन कदम यांनी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद स्वीकारण्यास चक्क नकार दिला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या ...
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सार्वजनिक मंडळांवरच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची संपूर्ण जबाबदारी राहील, असे अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक ...
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे पीआरपीने प्राबल्य असलेल्या २४ मतदारसंघाची यादी दिली असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
माळीण दुर्घटनेतून बचावलेल्या कुटुंबांसाठी लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशन शिकागो यांनी दहा हजार डॉलर म्हणजेच साडेसहा लाख रुपयांची मदत माळीण दुर्घटनाग्रस्त गावासाठी दिली आहे. ...