यावर्षी खरीप हंगामात पावसाने अत्यल्प हजेरी लावल्याने पिकांची स्थिती दयनीय आहे. यामुळे शेतकऱ्यांवर हलाखीची स्थिती ओढवली आहे. बिकट परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा ...
दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असताना अवैध दारू विक्रीबाबत पोलीस प्रशासन व अबकारी निर्णायक भूमिका घेत नाही़ यामुळे तालुक्यात अनेक गावांतील महिलांनीच दारूबंदीबाबत पुढाकार घेतला आहे़ ...
ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करावी तसेच अन्य सुविधा द्याव्यात यासह अन्य मागण्यांसाठी जनआंदोलन उभारण्यात येत आहे़ विदर्भातील ओबीसींच्या या जनआंदोलनास महात्मा गांधी ...
जिल्हा मध्यवर्ती बँक डबघाईस आली आहे. यातून बँकेला वर काढण्याकरिता शासनाच्यावतीने १०२ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे; ही मदत जाहीर करण्यात आली असली तरी ती देण्यास शासनाकडून टाळाटाळ होत आहे. ...
कृषिपंपाला पुरविल्या जाणाऱ्या विजेसंदर्भात पवनारच्या शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मंगळवारी सकाळी धडक दिली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करून उपस्थित अभियंत्याला ...
उपविभागातील आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील कृषी विभागाच्या तांत्रिक संर्वगातील अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी बेमुदत संप पुकारला आहे. ...