मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू
चित्रपट निर्माता व दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशीच गणपतीबद्दल वादग्रस्त ट्विट्स करून नवीन वादाला तोंड फोडले आहे. ...
केरळमध्ये 'बालविवाहा'चे प्रमाण वाढले असल्याची माहिती 'युनिसेफ'च्या अहवालातून समोर येत आहे. ...
समाजासाठी आपल्या प्रयत्नांची एक छोटीशी जुडी वाहणार्या तरुण हातांच्या खर्याखुर्या उत्सवाची गोष्ट ...
सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे उत्सवाच्या नावानं नुस्ता धांगडधिंगा असं एक चित्र सर्रास दिसतं. मात्र कर्हाडचं श्रीकृष्ण गजानन मंडळ याला अपवाद आहे. स्थापनेपासूनच या मंडळानं आपलं वेगळेपण जपत हात कायम देता ठेवला आहे. ...
सांगलीचा वखारभाग म्हणजे एकेकाळची व्यापारी पेठ. गुजराती आणि राजस्थानी मंडळींचा हा भाग. ५४ वर्षांपूर्वी म्हणजे १९६१ मध्ये वखारभाग, मार्केट यार्डमधील व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी गणेशोत्सव सुरू केला. मंडळाचं नावही ठरलं, ...
वाहतूक व्यावसायिकांनी एकत्र येऊन काही वर्षांपूर्वी मोटारमालक संघ गणेशोत्सव मंडळ सुरू केलं. ट्रकचालक, क्लिनर यांच्यासाठी रुग्णालय चालविणार्या या मंडळानं यंदा गणेशोत्सवात बंदोबस्तासाठी असणार्या पोलिसांना नेमणुकीच्या ठिकाणी खाद्याची पाकिटं व पाण्याच्य ...
गणोश मंडळ म्हटलं की त्याचा अध्यक्ष हा त्या परिसरातील सर्वांत लोकप्रिय ‘तरूण’ हे समीकरणच आहे. त्यामुळे महिलांचा मंडळांतील प्रत्यक्ष सहभाग हा विरळच, ...
यामंडळाची स्थापना होऊन ५0 वर्षांहून अधिक काळ तरी झाला. अहेरी राजनगरीतील आझाद गणेश मंडळाची ओळखच हिंदु-मुस्लीम एकतेची परंपरा अशी आहे. ...
कोल्हापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले सुमारे आठ हजार लोकसंख्येचे वडणगे हे गाव. याच गावातील शिवा ...
सामाजिक कामात ‘खारुताई’ होऊ पाहणार्या तरुण दोस्तांच्या कडक ढोलांचा नया ताल ...