जलवाहतुक सुरू करण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले आहे. मात्र या वसई विरारला रेल्वे समांतर रस्ता होण्याच्या मागणीला आता कायमचा हरताळ फासल्याचे दिसून येते. ...
डहाणू नगरपरिषद हद्दीतील असंख्य प्रभाग तसेच अनेक मुख्य रस्त्यावरील कचरा रोजच्या रोज उचलला जात नसल्याने शिवाय शहरातील मुख्य रस्त्यालगतचे गटार कचऱ्याने व प्लास्टीकने तुडूंब भरले आहेत. ...
औसा : औसा शहरात गेल्या काही महिन्यांपासून चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. ठराविक अंतराने चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ७ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास ...