भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मातोश्री’वर पायधूळ झाडावी याकरिता शिवसेनेकडून एक-दोन वेळा नव्हे, तर तीन वेळा फोन आल्यामुळे अखेर शहा यांनी वाकडी वाट करून जाण्याचा निर्णय घेतला. ...
पंतप्रधान म्हटले की सुरक्षेचा भलामोठ्ठा ताफा हा आलाच. ङोड प्लस, ङोड प्लस-प्लस, एनएसजी, स्पेशल टास्ट फोर्स शिवाय अनेक स्तरीय सुरक्षेचे जाळे हे ओघानेच आले. ...
सार्वजनिक गणोशमूर्तीचे विसजर्न सोमवार, 8 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपूर्ण दिवस करावयाचे आहे, असे ज्येष्ठ पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी सांगितले. ...
विधानसभेत विरोधी पक्षाने केलेल्या गोंधळादरम्यान नायडू यांनी, 1 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाने नवी राजधानी विजयवाडाजवळ बनवली जावी असा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. ...