उस्मानाबाद : मागील आठ ते दहा दिवसांत झालेल्या पावसामुळे जिल्हाभरातील १७७ प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला आहे. असे असले तरी आणखी प्रकल्पांच्या घशाला कोरड कायम आहे. ...
उस्मानाबाद : जिल्ह्यातील बँकांना खरीप पीक कर्ज वाटपासाठी ४८२ कोटींचे उद्दिष्ट दिलेले असताना बँकांनी आजवर ३३७ कोटी ८१ लाख रुपयांचे वाटप केले आहे. आजही १४५ कोटी रूपयांचे ...
औरंगाबाद : इस्कॉनतर्फे शहरातील शाळांना पुरविण्यात येणाऱ्या खिचडीचा दर्जा पाहता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही इस्कॉनची खिचडी माध्यान्ह भोजनात मिळावी, यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
औरंगाबाद : शहागंज येथील प्रसिद्ध सूफी संत हजरत निजामोद्दीन औलिया यांच्या वार्षिक उरुसानिमित्त मागील चार दिवसांपासून भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...
गुलालाऐवजी फुलांच्या पाकळ्या व भंडा-याची उधळण..., पारंपरिक ढोल-ताशांचा गजर..., नेत्रदीपक रोषणाई अशा मंगलमय वातावरणात पिंपरीतील आनंद सोहळ्याची सांगता झाली. ...
औरंगाबाद : आचारसंहिता कोणत्याही क्षणी घोषित होईल, या भीतीने जिल्हा परिषदेत मंगळवारी काम उरकण्याची पदाधिकारी, सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांना घाई झाली होती. ...