अहमदनगर : शहरासह जिल्ह्यातील बड्या उद्योगपतींनी आयकर शुल्क थकविल्याने चालू आर्थिक वर्षात नगर विभागात मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ३५ कोटी रुपयांची तूट निर्माण झाली आहे़ ...
राज्यातील भ्रष्ट आघाडी सरकारमुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. ही अकार्यक्षम व भ्रष्ट राजवट उलथवून टाकून राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले शिवशाहीचे राज्य ...
सोमवारच्या दिवशी नेहमीच्याच कामाची गडबड असली तरी विज्ञानप्रेमी नागपूरकरांचे लक्ष लागले होते ते ४ सेकंदांकडे. दुपारी २ वाजतानंतर तर उत्सुकता इतकी वाढली होती व अनेकांचे डोळे दूरचित्रवाणी ...
लाल, अंबर आणि निळ्या दिव्यांच्या संदर्भात राज्याच्या गृहविभागाने धोरण स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही वाहनांवरील दिव्यांच्या वापरण्यासंबंधी कठोर निर्देश दिले आहेत. ...
बायपाससाठी हाताची किंवा पायाची ‘व्हेन’ (नाडी) वापरली असेल तर ती परत ब्लॉक होण्याचं प्रमाण ५० टक्के असते, परंतु ‘लीमा-रिमा-व्हाय’ या पद्धतीचा वापर केल्यास त्या ब्लॉक होण्याचं प्रमाण लक्षणीयरीत्या ...
श्रीगोंदा : चार-पाच वेळा विधानसभा लढविली. परंतु यश आले नाही. या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची आघाडी होवो अथवा ना होवो पण एकास एक उमेदवार देण्यासाठी नागवडे परिवार ...