शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या दोन ते चार दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटतील आणि शिवसेना व भाजपा यांच्यातील वितुष्ट संपवण्यात येईल अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. ...
अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस व मनसे असा तिरंगी सामना झाला. मोदी लाट, मनसेमुळे काँग्रेसमध्ये मतविभागणी होणार असे गणित मांडून भाजपने निवडणूक लढवली; मात्र हे बेरजेचे गणित चुकले. ...
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर करमाळ्याचे राजकीय समीकरण बदलले असून, आता तालुक्याच्या राजकारणात बागल, जगताप, पाटील याशिवाय चौथा गट म्हणून संजय शिंदे गट सक्रिय झाला आहे. ...
दिलीप सोपल यांनी केलेली विकासकामे, भाजपची उमेदवारी, त्यामुळे शिवसेनेला मानणार्या मतांचे झालेले विभाजन तसेच निवडणुकीतील सर्व तंत्रांचा केलेला अवलंब याचा फायदा झाला. ...