निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाचे शेतकऱ्यांप्रती असलेले उदासीन धोरण, यामुळे शेतकरी देशोधडीला लागत आहे. बळीराजाला वाचविण्यासाठी शेतमालाला योग्य भाव द्यावा, यासाठी संभाजी ...
अल्पभूधारक शेतकऱ्यांना शासनाने अनुदानावर सिंचन विहिरी दिल्या. मात्र विजेची सोय करून दिली नाही. यासाठी त्यांना गेली चार वर्षांपासून विद्युत कंपनीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. ...
दिवाळीच्या सुट्यांमध्ये होणारी गर्दी राज्य परिवहन महामंडळाने ‘कॅश’ केली असून अवघ्या सहा दिवसात २ कोटी ८९ लाख रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्राप्त झाले. तसेच बसफेऱ्यात वाढ करून ...
शेळ्या मारल्याने बिबट्यावर विष प्रयोग करणाऱ्या पितापुत्रांच्या अटकेनंतर वन विभागाने बिबट्याची कातडी आणि शिर जप्त केले आहे. शेंबाळपिंपरी वन परिक्षेत्रातील सावरगाव बंगला जंगलामध्ये ...
ग्रामविकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्रामसभातील कामकाजांवरच जिल्ह्यात प्रश्नचिन्ह लागले आहे. वर्षभरात जिल्ह्यातील एक हजार २०७ ग्रामपंचायतींमध्ये आठ हजार ४४९ ग्रामसभा घेण्यात आल्या. ...
जिल्ह्यात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी जनजागृती अभियान राबवूनही दिवाळसण मोठ्या प्रमाणात फटाके फोडून साजरा करण्यात आला. शहरामध्ये हे प्रमाण जास्त होते. ...