गावातील प्रयोगशिल शेतकऱ्यांनी शेतीमालाच्या मार्केटिंगचे जे तंत्र अवलंबिले ते जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना जमले नाही हीच या गावाची शक्ती आहे. म्हणूनच संपूर्ण जिल्ह्याला दिशा देण्याचे काम गर्रा ...
गोसीखुर्द धरण परिसरातील गोसीखुर्द, गोसे बुज, मेंढा, वासेळा आदी गावातील या वर्षी एका पावसामुळे धानाचे पीक होऊ शकले नाही. लहान, मोठ्या सर्वच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ...
लाखांदूर पवनी मार्गावरील एस.टी. बस विरली थांब्यावर ‘हॉल्टींग’ असल्याने थांबली. रात्रीच्या ९ वाजताच्या सुमारास दोन जणांनी एसटीच्या चालकाला मारहाण करून एस.टी. च्या काचा फोडल्याचा प्रकार घडला ...
तालुक्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या भिमलकसा प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी १० कोटी रूपयांचा निधी संबंधित विभागाला मिळाला. परंतु केंद्र शासनाची अंतिम मंजुरी मिळाली नसल्याने निधी ...
जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळावे, त्यांचा आर्थिक स्तर सुधारावा यासाठी कृषी विभागामार्फत कोरडवाहू शेती अभियान राबविले जाते. परंतु या अभियानात काही अडचणी आल्यामुळे पाहीजे ...
महानगरात डेंग्यूचा प्रकोप, स्वच्छतेचा प्रश्न, रखडलेली विकास कामे, शासनाकडून आलेल्या निधी वाटपाचा तिढा असे एक ना अनेक मुद्दे कायम आहेत. परंतु मंगळवारी बोलावलेल्या सर्वसाधारण सभेत ...
आघाडी शासनाने निवडणुकीपूर्वी घाईने मंजूर केलेली जिल्ह्यातील ४ कोटी ७२ लाखांची विकास कामे तातडीने थांबविण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी ...
मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे अमरावतीत पहिल्यांदाच येत आहेत. २९ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांचे आगमन होणार असून आढावा बैठक, अधिकाऱ्यांची हितगुज, भाजप पदाधिकारी, ...