यावर्षी अपुऱ्या पडलेल्या पावसाने नदी, नाले, तलाव आटले असल्याने आतापासूनच पाणी टंचाईने उग्ररुप धारण करायला सुरुवात केली आहे. या परिसरात हिवाळ्यातच जनावरांना पाणी मिळणे कठीण झाले ...
शासनाकडून ग्रामीण जनतेच्या हाताला गाव परिसरातच काम मिळावे, या हेतूने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना सुरु केली. मात्र, सावली तालुक्यांतर्गत येणाऱ्या मोखाळा येथील मजुरांना रोजगार हमी ...
शासन ग्रामीण भागाच्या विकासासाठी नवनवीन योजना राबवित आहे. कोणतीही योजना नियोजनबद्ध पद्धतीने राबविली तर त्याचा लाभ जनतेला होतो. मात्र अनेक ग्रामपंचायतीत कर्मचाऱ्यांच्या ...
मागील काही वर्षात जिल्ह्यात ७ हजार ५०० कुटुंबाच्या विरोधात महिलांनी हुंड्यासाठी छळ करीत असल्याची पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यातील काही प्रकरण न्यायालयात आहे. मात्र या ...
जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, इंग्रजी शाळांतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थी मागे पडू नये यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र काही ...
देशात स्वच्छतेसाठी पंतप्रधानांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत समाजातील सर्व घटक कामाला लागले आहे. आजही गावागावांत पाहिजे तशी स्वच्छता झाली नाही. अस्वच्छतेमुळे अनेक प्रकारच्या ...
गावात स्वच्छता राहावी म्हणून संतानी आपल्या वाणीतून ग्रामस्थांना स्वच्छेतेचे महत्व सांगितले आहे. आता देशातील जनतेला स्वच्छता अभियानाचे महत्व विषद करण्यासाठी देशाचे ...
लाखांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राजनी गावामध्ये अवैध रेती दारू विक्री जोमात सुरू आहे. देशी दारू शौकीनांना एका पाण्यासाठी तब्बल ६० रूपये मोजावे लागतात. महिला ग्रामसभेमध्ये राजनी ...
नियोजनाचा अभाव व अधिकाऱ्यांच्या कर्तव्यात तत्परतेअभावी तुमसर व मोहाडी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खाते व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील विविध बांधकामांची ६ कोटी ७३ लक्ष ...