आज खऱ्या अर्थाने निर्भय, कर्तव्यदक्ष, साहसी, समयसुचकता व राष्ट्रप्रेमाने भारावलेल्या नागरिकांची आपल्या देशाला नितांत गरज आहे़ यासाठी बालवयापासूनच सैनिकी मानसिकता व राष्ट्रप्रेम निर्माण करणारे ...
शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून वर्धा नदीवर अप्पर वर्धा आणि निम्न वर्धा प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली; पण सध्या दोन्ही प्रकल्पातील दोषांमुळे शेतकऱ्यांना नुकसानच ...
येथील रूपेश हिरामण मुळे नरबळी प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना गजाआड केले. आरोपींना अटक करण्याच्या कारवाईनंतर आता या प्रकरणात वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्याची ...
अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच काही वेगळं करायचं असा ध्यास असलेले काही मित्र मैत्रिणी एकत्र आले आहेत. अनेक उपक्रम राबवून आपली सामाजिक जाणीव जागृत ठेवण्यासाठी त्यांनी ‘रास’ या ग्रुपची ...
प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून प्रतिष्ठेने जगण्याचा हक्क आहे. लोकशाही शासनप्रणालीत हा हक्क व्यक्तीला संविधानातून मिळतो. भारतीय संघराज्यातील नागरिकांना मुलभूत हक्क प्रदान करण्यात आले आहे. ...
सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या उगले ले-आऊट येथून बेपत्ता झालेला निलेश राघवेंद्रप्रसाद त्रिपाठी (१३) हा त्याच्या मध्यप्रदेशातील चिरकीणी येथे आजोबाच्या गावी असल्याचे समोर आले आहे. ...
कत्तलखाण्यात जाणाऱ्या जनावरांचे सात ट्रक तिरोडा पोलिसांनी पकडले. ही कारवाई सोमवारच्या सकाळी ६ वाजता दरम्यान बिर्सीफाटा येथे करण्यात आली. या सात ट्रकांमध्ये १३८ जनावरे वाहून नेत होते. ...
निवडणूक काळात मतदार चिठ्ठी वाटप करणे, मतदान केंद्रावर पुरेशी व्यवस्था करणे व निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर उपस्थित राहणे यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना ...