कायद्यातील पळवाटेचा आधार घेऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करून समंती पत्राच्या आडून फसवणूक कराल, तर याद स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी आहे. असा इशारा देत संतप्त कार्यकर्त्यांनी निवेदन फाडून कार्यालयात भिरकावल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. ...
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची स्थिती स्थिर असून सोमवारी ४३४ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर २२ जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे सीपीआर रुग्णालय प्रशासनाकडून मिळणाऱ्या आकडेवारीवरून द ...
दिव्यांगासाठी देशभर काम करणाऱ्या सक्षम (समदृष्टी, क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळ ) या संघटनेमार्फत ४ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन पध्दतीने नेत्रदान संकल्प पत्र भरुन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...
मराठा अर्थिक दुर्बल घटक दाखले तहसिल कार्यालयाकडून दिले जात नाहीत. ते त्वरीत मिळावेत,अन्यथा तहसिल कार्यालयाला टाळे ठोकणार, असा इशाराही सकल मराठा समाजातर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे सोमवारी देण्यात आला. ...
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक प्रमुख देवता करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराच्या शिखरांची रंगरंगोटी करण्यात येत आहे. ...
कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरला सोमवारी पहाटे लागलेल्या आगीची चौकशी होणार असून त्याकरिता डॉ. माळी यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीसह इलेक्ट्रीकल विभागाने आगीच्या ठिकाणची पाहणी करून चौकशीला सुर ...
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत पन्हाळा शहारात नगराध्यक्षा रुपाली धडेल यांचे हस्ते नागरिकांना मास्क व साबण वितरण करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी दिली. ...
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर आंबा घाटातील चक्रीवळणाजवळ एमएच ०९ डीजे ४८६३ या क्रमांकाची दुचाकी बेवारस स्थितीत आढळली आहे. असित गोरधनभाई सुतरिया (५२, राजारामपुरी, १३वी गल्ली, अपूर्वा टॉवर, ता. करवीर, जि. कोल्हापूर ...
माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेचे जागोजागी लावलेले फलक आज पाहिले. मुख्यमंत्री महोदयांनीही मास्क नाही तर प्रवेश नाही या अभिनव उपक्रमाची दखल घेतली. जिल्ह्यात जनजागृतीचे प्रभावी काम दिसत आहे, अशा शब्दात गौरव करुन जिल्ह्याने नोंदविलेल्या मागणीनुसार दोन ...
हिरण्यकेशी नदीपात्रात म्हैस धुताना पाण्याच्या प्रवाहात वाहत जावून पाण्यात गुदमरल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मारुती बाबू चौगुले (वय ७०, रा.जरळी,ता.गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे. ...